शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

दोन हजार एकर भुईमूग; हजार एकरावरील संत्रा धोक्यात!

By admin | Published: March 31, 2017 2:27 AM

भारनियमनासह विजेच्या इतर समस्यांमुळे ही पिके धोक्यात सापडली असून, शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

मालेगाव(जि. वाशिम), दि. ३0- तालुक्यातील वारंगी, गोकसावंगी, रिधोरा आणि मुंगळा या प्रत्येक गावामध्ये किमान पाचशे एकर क्षेत्रावर भुईमूग; तर मुंगळा येथे सुमारे एक हजार एकर परिसरात संत्र्याच्या बागा उभ्या आहेत; मात्र भारनियमनासह विजेच्या इतर समस्यांमुळे ही पिके धोक्यात सापडली असून, शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित चारही गावांमधील पिकांना आवश्यक असलेले पाणी शेतकर्‍यांकडे उपलब्ध आहे; मात्र सध्या सुरू असलेल्या विजेच्या विविध समस्यांमुळे त्यांना सिंचन करता येणे कठीण झाले आहे. दिवसेंदिवस वाढत्या उष्णतेमुळेही पिके धोक्यात सापडली आहेत. ही बाब लक्षात घेऊन किमान काही दिवस भारनियमन टाळून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी महावितरणकडे गुरुवारी केली.