शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

सरपंचांना क्षमता बांधणी प्रशिक्षण योग्यवेळी दिल्यास गाव झपाट्याने समृद्ध होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:42 AM

मानोरा : गावहिताच्या दृष्टिकोनातून आदर्श गाव ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी गावच्या सरपंचांना क्षमता बांधणी प्रक्षिक्षण योग्यवेळी दिल्यास गाव ...

मानोरा : गावहिताच्या दृष्टिकोनातून आदर्श गाव ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी गावच्या सरपंचांना क्षमता बांधणी प्रक्षिक्षण योग्यवेळी दिल्यास गाव झपाट्याने समृद्ध होईल, असे प्रतिपादन जलदूत रवींद्र इंगोले यांनी तालुक्यातील कारखेडा ग्रामपंचायतीकडून आयोजित कार्यक्रमात बुधवारी (३१ मार्च) केले.

कारखेडाच्या नवनिर्वाचित सरपंच सोनाली बबन सोळंके यांनी महाराष्ट्रभर जलसाक्षरता आणि ‘पंचायत राज’चे नवनिर्वाचित सरपंचांचे प्रवीण प्रशिक्षण रवींद्र इंगोले (यशदा, पुणे) यांच्या ग्रामपंचायत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणामध्ये नेतृत्व आणि विकासाची दृष्टी, सरपंचपदाचे कार्य, अधिकार व जबाबदारी याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी जलदूत रवींद्र इंगोले यांनी गाव विकासासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी पंचायत राज पुस्तक, पाण्याचा ताळेबंद आणि वृक्ष भेट देत सरपंच सोनाली सोळंके यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमाला उपसरपंच अनिल सीताराम काजळे, ग्रामपंचायत सदस्य चैताली विवेक परांडे, जलदूत माधुरी कांबळे, पुष्पा चव्हाण, नंदा काजळे, अरूणा जाधव, कमला राठोड, किशोर देशमुख, राजू राऊत, शैलेश देशमुख उपस्थित होते. या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कारखेड़ा ग्रामपंचायतीचे कौतुक केले जात आहे.