शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

कारंजा शहर हगणदरीमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:05 AM

केंद्रीय पथकाचा अहवाल : पालिकेच्यावतीने आनंदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत गठीत केंद्रीय पथकाने तपासणी करून कारंजा शहर हगणदरीमुक्त झाल्याचा अहवाल १८ जुलै रोजी शासनाकडे सादर केला आहे. विशेष म्हणजे शासकीय निकषानुसार अमरावती विभागात उत्तीर्ण होणारी नगर परिषद म्हणून कारंजाला मान मिळाला असून, याप्रती नगर परिषदेच्यावतीने आज मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.१५ जुलै रोजी शासनाच्या केंद्रीय पथकाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कारंजा शहरातील मु.जे.हायस्कूल, आर.जे.हायस्कूल, रंगारीपुरा, भारतीपुरा, सारंग तलाव, शीतला माता परिसर, शिवाजी हायस्कूल पुतळा आदी परिसराची जीपीएस यंत्रणेद्वारे तपासणी करून तसा अहवाल शासनाकडे सादर केला. १८ जुलै रोजी शासनाच्या निकषानुसार कारंजा नगर परिषद सर्वांगाने उत्तीर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद उत्तमराव वानखडे यांनी सातत्याने प्रयत्न केले. केंद्रीय नियंत्रण कक्ष, दिल्ली येथून कारंजा नगर परिषद उत्तीर्ण झाल्याची घोषणा प्राप्त होताच नगर परिषद कर्मचाऱ्यांनी फटाके व ढोलताशाच्या गजरात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मुख्याधिकारी वानखडे यांचा आरोग्य सभापती जावेदद्दोनी इस्मामोद्दीन व न.प.कर्मचाऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. नगराध्यक्ष शेषराव ढोके, उपाध्यक्ष एम.टी.खान, आरोग्य सभापती इस्लामोद्दीन यांच्यासह सर्व सदस्यांनी स्वच्छ भारत अभियानास वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले. संदेश मोरे, स्वच्छ भारत अभियान कक्ष प्रमुख दरेकर, सी.आर.दंडवते, अभियंता बनसोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमेश सरगर, प्रफुल आग्रेकर, बाळकृष्ण देशमुख, सहा. कार्यालय पर्यवेक्षक वसंत पाटील, कर निरीक्षक राजू खंडारे, निशिकांत परळीकर, सहा. मिळकत व्यवस्थापक प्यारेचंद आदिवाल, गुलशन गेडाम, अग्निशमन अधिकारी माधवी भिलावेकर, संगणक अभियंता इलियास अहेमद, रोखपाल, प्रवीण मोहेकर, बांधकाम अभियंता विशाल सैवर, विद्युत अभियंता विशाल वाघ, विधी व कामगार पर्यवेक्षक धम्मपाल पंडित, साखरकर , मुकुंद लोखंडे व सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी पुढाकार घेतला.