शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

वाशिम जिल्ह्याचा पारा ४१ अंशावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 5:59 PM

वाशिम : पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांच्या तुलनेत तापमान कमी राहणाºया वाशिम जिल्ह्याच्या वातावरणात गेल्या तीन वर्षांपासून मात्र मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांच्या तुलनेत तापमान कमी राहणाºया वाशिम जिल्ह्याच्या वातावरणात गेल्या तीन वर्षांपासून मात्र मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. हिवाळ्यात थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर मार्चच्या शेवटीच जिल्ह्याचा पारा तब्बल ४१ अंशावर पोहचला आहे. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पुरते हैराण झाले असून दिवसागणिक वाढत चाललेल्या प्रखर उन्हामुळे दुपारच्या सुमारास सर्वच ठिकाणचे रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्याचे तापमान पुर्वी साधारणत: ३८ ते ३९ अंशाच्या खालीच राहायचे. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पर्यावरणाचा झपाट्याने झालेला ºहास, वृक्षतोडीचे वाढलेले प्रमाण यासह तत्सम कारणांमुळे उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्याचे तापमान ४० अंशाच्या पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अधिकृत ‘वेबसाईट’वर रविवार, ३१ मार्च रोजी वाशिम जिल्ह्याचे तापमान ४१ अंश नोंदविण्यात आले. वाढत्या तापमानामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून उन्हापासून बचावाकरिता डोक्यावर रुमाल, टोपी परिधान केली जात आहे. यासह ठिकठिकाणी थाटण्यात आलेल्या थंडपेयांच्या दुकानांवर सायंकाळच्या सुमारास गर्दी वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमweatherहवामान