शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

अकरावीचे ‘मिशन-अॅडमिशन’; शाळास्तरावरच मिळणार प्रवेश!शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहिर

By संतोष वानखडे | Updated: June 9, 2024 16:21 IST

१२ व १३ जूनला प्रवेश अर्ज विक्री व स्विकृती...

वाशिम : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १० जूनला गूणपत्रिका मिळाल्यानंतर जिल्ह्यात १२ जूनपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेसंदर्भात वेळापत्रक जाहिर केले असून, शाळास्तरावरच ऑफलाईन पद्धतीने गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहेत.

जिल्ह्यात १८७ कनिष्ठ महाविद्यालय आहेत. या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जवळपास २१ हजार ८०० प्रवेशित जागा आहेत. यंदा दहावीच्या परीक्षेत १८ हजार ९९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्रवेशित जागा अधिक असल्याने विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत प्रवेश मिळणार आहे. अमरावती शिक्षण मंडळाकडून दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १० जून रोजी गुणपत्रिका मिळणार आहे. त्यानंतर १२ जूनपासून ‘मिशन-अॅडमिशन’ सुरू होणार आहे. जिल्ह्यात यावर्षीदेखील शाळास्तरावरच गुणवत्तेच्या आधारावर ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अनुदानित तुकड्यावरील विद्यार्थी प्रवेश क्षमता पूर्ण झाल्यानंतर क्रमाक्रमाने विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तुकड्यांमध्ये प्रवेश क्षमता पूर्ण करावी लागणार आहेत. १२ व १३ जून रोजी विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातून प्रवेश अर्ज वितरीत केले जाणार असून, १३ जूनपर्यंत पूर्ण भरलेले अर्ज स्विकारले जाणार आहेत. १४ जून रोजी अर्जांची छाननी होणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

असे आहे वेळापत्रककालावधी / कार्यवाही१२ ते १३ जून - प्रवेश अर्ज विक्री व स्विकृती१४ जून : प्रवेश अर्जाची छाननी१८ जून : गुणवत्ता यादी फलकावर लावणे१८ ते २७ जून : प्रवेश यादीनुसार प्रवेश देणे२८ जून : रिक्त जागेकरीता पहिली प्रतिक्षा यादी२८ ते २९ जून : प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश१ ते २ जुलै : दुसरी प्रतिक्षा यादी३ ते ४ जुलै : दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील प्रवेश 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा