शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
2
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
3
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
4
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
5
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
6
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
7
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
8
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
9
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
10
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
11
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
12
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
13
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
14
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
15
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
16
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
17
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
18
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
19
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
20
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते

राज्यातील शाळांकरिता आरटीई निधीची गरज.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 4:23 AM

शाळांची चार वर्षाची आरटीई प्रतिपूर्ति रक्कम मागणी सुमारे १८५० कोटी रुपये आहे, त्यातील २४ मार्च रोजी फक्त ५० काेटी ...

शाळांची चार वर्षाची आरटीई प्रतिपूर्ति रक्कम मागणी सुमारे १८५० कोटी रुपये आहे, त्यातील २४ मार्च रोजी फक्त ५० काेटी रुपये वितरित करण्यात आली.

सन २०१९-२० या वर्षात एकूण ३ लाख ५३ हजार ४०२ विद्यार्थी ह्या योजनेत शिकत असून याकरिता एकूण आरटीई प्रतिपूर्ति मागणी ६२४ कोटीची आहे. मात्र ५० कोटी रुपये देण्यात आले. ५० टक्केच रक्कम कशी क़ाय वितरित केली जाऊ शकते, असा सवाल आरटीई फाऊंडेशनच्यावतीने केला आहे. यापूर्वी सुध्दा २०१७-१८, २०१९-२० मधे चुकीची आकडेवारी सांगून शाळांना कमी रक्कम दिली, असा आरोप फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.सचिन काळबांडे यांनी केला आहे. जोपर्यन्त शासन शाळांना आरटीई प्रतिपूर्ति रक्कम पूर्ण देण्याची तरतूद करणार नाही, तो पर्यन्त राज्यातील खाजगी शाळा आरटीई प्रवेश देणार नाही. प्रसंगी आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा फाऊंडेशनतर्फे देण्यात आला आहे.

...........

काेट ...

आम्ही वाशिम जिल्हा इंग्रजी शाळा संस्थाचालक,राज्यातील विविध संघटनांना जिह्याच्या ठिकाणी स्टेज उपलब्ध करुण देऊ व ज्यांची मागणी रास्त असेल त्यांचेसोबत राहू. मागील काही वर्षाचा २५ टक्के प्रतिपूर्ति परतावा शासनाकडे बाकी आहे, तो त्वरित त्याचवर्षी शासनाने द्यायला पाहिजे तरच् खऱ्या अर्थाने आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील मुलाना शिक्षणामध्ये न्याय मिळेल.

-अभिजित देशमुख

विदर्भ अध्यक्ष, मेस्टा व सदस्य आरटीई फाऊंडेशन.