शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

वाशिम जिल्ह्यात महसूलची ‘आॅनलाईन’ प्रणाली विस्कळित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 4:25 PM

तांत्रिक समस्या उद््भवल्याने गेल्या महिनाभरापासून दस्तावेज मिळणे अशक्य झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणात ‘आॅनलाईन’ फेरफार घेण्यासह सात-बारा, आठ ‘अ’ हे महत्वाचे दस्तावेज ज्या ‘वेबसाईट’वरून दिल्या जायचे, त्या सर्व ‘वेबसाईट’ बंद करून ‘ईएसडीएस वेब व्हीपीएन लॉग ईन’ ही एकमेव तथा नवी ‘वेबसाईट’ सुरू करण्यात आली. मात्र, त्यातही विविध स्वरूपातील तांत्रिक समस्या उद््भवल्याने गेल्या महिनाभरापासून दस्तावेज मिळणे अशक्य झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.महसूल विभागाकडून तलाठ्यांमार्फत पुर्वी हस्तलिखीत स्वरूपात दिला जाणारी सातबारा, फेरफार, आठ ‘अ’ ही कागदपत्रे आता ‘आॅनलाईन’ पद्धतीने तथा संबंधित अधिकाºयांच्या डिजीटल स्वाक्षरीने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित नागरिक तथा शेतकºयांना सदर कागदपत्रे मिळविण्याकरिता आता नाईलाजास्ताव सेतू सुविधा केंद्र अथवा संबंधित तलाठ्यांकडील संगणकांमध्ये असलेल्या ‘वेबसाईट’वर विसंबून राहावे लागत आहे. असे असताना यासंदर्भातील अन्य सर्व वेबसाईट शासनाने बंद करून केवळ ‘ईएसडीएस वेब व्हीपीएन लॉग ईन’ ही एकमेव तथा नवी ‘वेबसाईट’ सुरू केली; परंतु त्याबाबत जिल्ह्यातील तलाठ्यांना कुठलेही विशेष प्रशिक्षण देण्यात आले नसून सेतू सुविधा केंद्रांमध्येही ही वेबसाईट हाताळताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकरी सात-बारा, आठ ‘अ’, फेरफार घेण्यासाठी सेतू सुविधा केंद्रांवर नित्यनेम गर्दी करित आहेत. मात्र, त्यांना ही कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे. ही समस्या गेल्या महिनाभरापासून भेडसावत असून याकडे महसूल विभागाने लक्ष पुरवावे, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.  तलाठी गुंतले निवडणूकीच्या कामातपुर्वीच्या सर्व ‘वेबसाईट’ बंद करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘वेबसाईट’वर कामे करताना सेतू सुविधा केंद्रातील कर्मचाºयांना विविध स्वरूपातील अडचणी जात आहेत. याशिवाय संबंधित नव्या ‘वेबसाईट’वरून दस्तावेज काढणेही अशक्य होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच तलाठी सद्या लोकसभा निवडणूकीच्या कामकाजात गुंतल्यामुळे अडचणीत भर पडली असून नागरिकांसह शेतकºयांची तारांबळ उडत आहे. शेतकºयांचे आर्थिक व्यवहार खोळंबलेशेतजमिनीचा सात-बारा, आठ ‘अ’, फेरफार आदी दस्तावेजांच्या आधारे चालणारे शेतकºयांचे आर्थिक व्यवहार कागदपत्र मिळणे कठीण झाल्याने खोळंबले आहेत. ग्रामीण भागातील सेतू सुविधा केंद्रावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांसह शेतकºयांची तुफान गर्दी होत आहे. मात्र, कागदपत्रांविनाच संबंधितांना परतावे लागत असल्याने त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या समस्येमुळे सेतू सुविधा केंद्रांची डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :washimवाशिमRevenue Departmentमहसूल विभाग