शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

समृद्धी महामार्गावरील अपघातात तीन ठार!

By नंदकिशोर नारे | Updated: June 3, 2024 14:16 IST

महाराष्ट्र केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी रस्ता प्रकल्प असलेल्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर  अपघाताचे प्रमाण थांबता थांबेना.

नंदकिशाेर नारे, वाशिम: महाराष्ट्र केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी रस्ता प्रकल्प असलेल्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर  अपघाताचे प्रमाण थांबता थांबेना . ३ जून राेजी  रिधोरा ते शेलुबाजार दरम्यान  सकाळी ७ वाजताचे दरम्यान उभ्या ट्रकला कारने धडक दिल्याने या अपघातात तीन जण ठार झाले.

अपघात घडल्यानंतर समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवीत क्रेन व इतर साहित्य तब्बल साडेतीन ते चार तासानंतर पाठविल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.  रिधोरा ते शेलुबाजार दरम्यान समृद्धी महामार्गावर दिसून आले.  कार एम.एच. २७ बी.व्ही २७३९  मधून अमरावती कडे जात असताना उभे असलेल्या ट्रक क्र एम.एच १५ जे.सी ९६९५  ट्रकच्या मागून धडक दिल्याने मोठा अपघात घडला.  

याबाबत समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना महामार्ग पोलिसांना माहिती देऊन सुद्धा सदर अधिकाऱ्यांनी अर्ध्या तासाच्या आत मदत पुरविण्याची तरतूद असताना तब्बल साडेतीन ते चार तास वेळ लावल्यामुळे दोघांचा कारमध्येच मृत्यू झाला तर एका जखमीला मालेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्याने मृत घोषित केले.  मृतकामध्ये सादल काजी, आलम हुसेन (टॅक्स ऑफिसर), आरिफ खान यांचा समावेश आहे.

टॅग्स :AccidentअपघातSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग