शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

रोख चुकाºया अभावी शेतकरी अडचणीत

By admin | Published: April 03, 2017 4:58 PM

बाजारात शेतमालाची विक्री करणाºया शेतकºयांना रोख चुकारा मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत

चलन तुटवडा: खरीपाच्या तयारीवर परिणामवाशिम: बाजारात शेतमालाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना रोख चुकारा मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. खरीपाची तयारी आणि पिककर्जाचा भरणा करण्यासाठी त्यांना मोठा त्रास होत आहे.शासनाने नोव्हेंबर २०१६ ला केलेल्या नोटाबंदीचे परिणाम अद्यापही व्यवहारावर असल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात मागील महिनाभरापासून चलन तुटवडा निर्माण झाला आहे. बँकेतील विड्रॉलवरची मर्यादा उठविली; परंतु रिझर्व्ह बँकेने रोखीचा पुरवठा कमी केल्याने स्टेट बँकेसह प्रत्येकच राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्थांत चलन तुटवडा निर्माण झाला आहे. व्यापारी आणि मोठमोठे व्यावसायिकच नव्हे, तर सर्वसाधारण जनताही त्यामुळे त्रस्त झाली आहे. जनतेला कॅशलेस व्यवहार करण्यास बाध्य करण्याचा हा डाव, तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. बँकांकडून व्यापाऱ्यांना अल्प रकमेचा विड्रॉल मिळत असल्याने त्यांच्या खरेदीवर फारसा परिणाम होत नसला तरी, शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. सद्यस्थितीत बँकांनी कर्जवसुलीचा तकादा लावला आहे. त्यातच खरीपाच्या हंगामासाठी तयारीही करणे आवश्यक आहे. या अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्याने घरात साठविलेला माल विकण्याची तयारी सुरू केली आहे; परंतु बाजार समित्यामधील व्यापाऱ्यांकडे पैसाच नसल्यामुळे ते धनादेशाच्या रुपात चुकारा करीत आहेत. या धनादेशातून शेतकऱ्यांना बँकेचे कृज कमी करणे थोडे शक्य होत असले तरी, खरीपाच्या हंगामासाठी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी अडचण येत असल्याने रोखीने चुकारा मिळण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.