शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

मतदारांनी देशाच्या विकासाचा विचार केला - भावना गवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 15:03 IST

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजय प्राप्त करणाऱ्या खासदार भावना गवळी यांच्या विजयाबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद

- नंदकिशोर नारे वाशिम - वाशिम लोकसभा व यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजय प्राप्त करणाऱ्या खासदार भावना गवळी यांच्या विजयाबद्दल त्यांच्याशी साधलेला संवादप्रश्न : आपल्याला जनतेनी निवडून दिले याबद्दल काय सांगाल ?उत्तर : हा माझा विजय नसून जनतेचा विजय आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी देशाचा विचार करुन मतदान केले. जनता हुशार, चाणाक्ष झालेली आहे, कोणाला सत्तेवर बसवायचे व कोणाला नाही चांगले अवगत आहे. देशाचा विचार करीत जनतेनी मतदान केले.आपल्या विजयाचे शिल्पकार कोण ?नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेवून मतदान केले. माझ्या विजयाचे शिल्पकार संपूर्ण जनता जनार्दनासह माझ्यासाठी रात्रंदिवस झटलेले माझे भाऊ -बहिणी व मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते होत.या निवडणुकीत आपणास सर्वांचेच सहकार्य लाभले का?माझ्या विजयावरुन मला असे वाटत नाही की मला कोणाचे सहकार्य लाभले नाही . सर्वांनी मेहनत केल्याने व मतदारांनी सुध्दा विचारपूर्वक निर्णय घेतल्याने हा विजय झाला.निवडणूक म्हटली की थोडाफार विरोध चालतच असतो तो कायमस्वरुपी नसतो.मतदारसंघाच्या विकासाबाबत काय सांगाल?माझ्या मतदारसंघातील जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कधीच तडा न जावू देता विकासास कटीबध्द आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमBhavna Gavliभावना गवळीShiv Senaशिवसेना