शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

वाशिम : १३ हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:02 AM

कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर प्रशासकीय पातळीवरून अंमलबजावणी ठप्प झाल्याने १३ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात १६०० कोटी रुपये पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे; मात्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असतानाही कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर प्रशासकीय पातळीवरून अंमलबजावणी ठप्प झाल्याने १३ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. परिणामी, अशा शेतकऱ्यांना आता पीक कर्जापासूनही वंचित राहावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू असून लॉकडाऊनचीही अंमलबजावणी केली जात आहे. असे असले तरी २० एप्रिलपासून शेतीविषयक सर्व कामांना शासनाने यातून सुट दिली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरीप हंगामासाठी १६०० कोटींच्या पिक कर्ज वाटपास हिरवी झेंडी दिली आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा कर्ज घेण्यास पात्र असणाºया शेतकऱ्यांची संख्या अधिक असणार आहे. असे असले तरी मध्यंतरी कोरोना संकटामुळे आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र बंद असल्याने अनेक पात्र शेतकºयांचे अर्ज वेबसाईटवर अपलोड झालेले नाहीत. अशा शेतकºयांच्या सातबारा दस्तावेजावर कर्ज थकीत असल्याचे दिसत असल्याने ते कर्ज मिळण्यापासून वंचित राहण्याची भिती वर्तविण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा शेतकºयांची संख्या १३ हजार आहे.

वाशिम जिल्ह्यात एकूण ८३ हजार ६३४ शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरले होते. त्यापैकी ७६ हजार शेतकºयांचे आधार प्रमाणिकीकरण पूर्ण झाले. त्यातील ६ हजार शेतकºयांच्या अर्जात त्रुटी आढळून ७० हजार शेतकºयांच्या कर्जखात्यात रक्कम जमा झाली; मात्र जवळपास १३ हजार शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत.- आर.एल. गडेकर, डीडीआर, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी