शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कारंजा तालुक्यातील चारही ग्रामपंचायतीत प्रस्थापितांचा पराभव, नवख्यांना संधी!

By संतोष वानखडे | Updated: September 19, 2022 18:32 IST

चार गावात ७४.६८ टक्के झाले होते मतदान

वाशिम (संतोष वानखडे): कारंजा तालुक्यातील काजळेश्वर, धनज, वाई व किन्ही रोकडे या चार ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल १९ सप्टेंबर रोजी जाहिर झाला असून, चारही ग्रामपंचायतीत मतदारांनी प्रस्थापितांचा पराभव करीत नव्या उमेदवारांना संधी दिली. उपरोक्त चार गावातील ९११५ मतदारांपैकी ६८०७ म्हणजेच ७४.६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

काजळेश्वर येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस समर्थीत पॅनल विजयी झाले. धनज, किन्ही रोकडे व वाई येथे स्थानिक पॅनलने बाजी मारली. धनज येथे सरपंच पदासाठी मिलिंद मुंदे यांनी दिग्गज उमेदवार परवीन जिकर मोटलानी यांचा ४४४ मतांनी पराभव केला. काजळेश्वर ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठीनितीन विष्णु उपाध्ये यांनी उमेश जग्गनाथ उपाध्ये यांना पराभुत करून बाजी मारली. किन्ही रोकडे मध्ये सरपंच पदासाठी मिना मनोज रोकडे यांनी प्रतिस्पर्धी रत्नाबाई लक्ष्मण कवळे यांचा पराभव केला तर वाइ येथे सरपंच पदासाठी अमोल अशोकराव ठाकरे यांनी ओमप्रकाश हरीकीशन तापडीया यांचा पराभव केला.

इश्वरचिठ्ठीने सै. सादीक सै. अमानुल्ला विजयी

किन्ही रोकडे ग्राम पंचायत मध्ये प्रभाग क्र. ३ मध्ये सैयद सादीक सैयद अमानुल्ला व शेख सैयद इमरान शेख अकील यांना प्रत्येकी ८३ मते मिळाल्याने ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. त्यानुसार सैयद सादीक सैयद अमानुल्ला विजयी ठरले.

टॅग्स :washimवाशिमElectionनिवडणूकVotingमतदानgram panchayatग्राम पंचायत