शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:36 IST

वाशिम : जिल्ह्यात यंदा सुरूवातीपासूनच चांगले पर्जन्यमान झाले असून पावसाने २५ सप्टेंबरपर्यंत ९५ टक्क्याची सरासरी गाठली आहे. यामुळे १३४ सिंचन प्रकल्पांपैकी १०० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात यंदा सुरूवातीपासूनच चांगले पर्जन्यमान झाले असून पावसाने २५ सप्टेंबरपर्यंत ९५ टक्क्याची सरासरी गाठली आहे. यामुळे १३४ सिंचन प्रकल्पांपैकी १०० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, २५ सप्टेंबरपर्यंत वाशिम तालुक्यात ८७.५७, मालेगाव ९७.१२, रिसोड ८१.६२, मंगरूळपीर १०२, मानोरा ९३.३३ आणि कारंजा तालुक्यात १०८.४१ टक्के पर्जन्यमान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकबुर्जी आणि सोनल या मध्यम प्रकल्पांसह अधिकांश लघूप्रकल्प पाण्याने तुडूंब भरले आहेत. असे असले तरी मध्यंतरी पावसाने मारलेली दीर्घ दडी आणि पिकांवर झालेल्या विविध स्वरूपातील किडींच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबिनपासून विशेष उत्पन्न हाती पडणार नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. मात्र, सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्याने आगामी रब्बी हंगामात महावितरणने साथ देवून पुरेशा प्रमाणात वीज पुरविल्यास गहू, हरभरा यासह अन्य पिकांपासून विक्रमी उत्पन्न घेणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारच्या पावसाचा सोयाबिनला फटका; तूर, कपाशीला जीवदान!जिल्ह्यात सोमवार, २५ सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे ऐन सोेंगणीच्या स्थितीत आलेल्या सोयाबिनला जबर फटका बसला; तर तूर आणि कपाशीला हा पाऊस जीवनदान देणारा ठरला. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सोयाबिन सोंगणीला सुरूवात झाली आहे. अशातच सोमवारी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकºयांची एकच धावपळ उडाली. अनेकांचे सोंगलेले सोयाबिन पावसामुळे खराब झाले असून सरासरी उत्पन्नात यामुळे मोठ्या प्रमाणात घट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमmonsoon 2018मान्सून 2018