शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वाशिमचा नारायण व्यास सायकलने गाठणार वाघा बॉर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 16:45 IST

कसून तयारी : शांती, एकात्मतेचा संदेश घेऊन १ मार्चला होणार रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील सायकलपटू नारायण व्यास हे शांती व एकात्मतेचा संदेश देत वाशिम ते वाघा बॉर्डर हे अंतर सायकलने पूर्ण करणार आहे. त्यासाठी त्याची दिवसरात्र कसून तयारी सुरू असून १ मार्चला तो वाशिम येथून रवाना होणार आहे. पाच राज्य ओलांडून १२ मार्चपर्यंत वाघा बॉर्डर गाठण्याचा मानस त्याने व्यक्त केला.यासंदर्भात अधिक माहिती देताना नारायणने सांगितले, की सद्याच्या धकाधकीच्या युगात प्रत्येकास विविध स्वरूपातील शारिरीक व्याधींनी त्रस्त केले आहे. दैनंदिन सायकल चालवून व्याधींना दुर ठेवणे शक्य आहे, हा संदेश देण्यासाठी सायकलने वाशिम ते वाघा बॉर्डर हे अंतर पूर्ण करण्याचे ध्येय आपण बाळगले. याशिवाय सद्या देशाचे वातावरण अस्थिर झाले आहे. ते स्थिर होऊन शांती व एकात्मता नांदावी, हा संदेश देखील यामाध्यमातून आपण देणार आहोत. वाशिमवरून इंदौर, उज्जैन, कोटा राजस्थान, अजमेर, पुष्कर, सालासर, हिसार, हरियाणा, अमृतसर ते वाघा बॉर्डर असा आपला प्रवास राहणार असून तो १२ दिवसांत पूर्ण करण्याचे ध्येय बाळगल्याची माहिती नारायण व्यासने दिली. त्यासाठी गत काही दिवसांपासून सातत्याने सायकल चालविण्याचा सराव आपण करित असल्याचेही तो म्हणाला.
टॅग्स :washimवाशिमWagha Borderवाघा बॉर्डर