शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

अवकाळीने नुकसान; बळीराजाने आठ एकरातील हरभऱ्यावर फिरविला ट्रॅक्टर

By संतोष वानखडे | Published: December 11, 2023 3:18 PM

हरभरा पिकाला शेतात जास्त पाणी साचणे सहन होत नाही.

वाशिम : अवकाळी पाउस, ढगाळ वातावरण, शेतात पाणी साचणे आदी कारणांमुळे हरभरा पीक जळून जात आहे. मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील शेतकरी नरेंद्र राऊत यांच्या शेतातील हरभरा जळत असल्याने सोमवारी (दि.११) त्यांनी आठ एकरातील हरभरा पिकावर ट्रॅक्टर फरविला.

हरभरा पिकाला शेतात जास्त पाणी साचणे सहन होत नाही. अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. त्यानंतर ढगाळ वातावरणाने हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला, मर रोगही आला. यामुळे हरभरा पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. वनोजा येथील नरेंद्र राऊत यांच्या शेतात आठ एकर हरभरा पेरला होता. हरभऱ्यावर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. उत्पादन येण्याची शक्यता नसल्याचे पाहून त्यांनी ८ एकर शेतातील हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरविला. पेरणीसाठी बियाणे, खत, पेरणी, मशागतीवर मोठा खर्च केला होता. मात्र, अवकाळी पावसाने सर्व हिरावून नेले असून, शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसwashimवाशिम