शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

१००६ गावांसाठी १२ कोटी

By admin | Published: January 01, 2016 3:37 AM

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १२ कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला आला आहे. यामध्ये एक हजार

यवतमाळ : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १२ कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला आला आहे. यामध्ये एक हजार सहा गावांचा समावेश असुन त्या ठिकाणी १ हजार ३२ उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत.दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेने पाणीटंचाईचा कृती आराखडा सादर केला आहे. यामध्ये विंधन विहिरी दुरूस्त करणे, तात्पूरती पूरक नळयोजना घेणे, नळ योजनांची विशेष दुरूस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती करणे, खासगी विहीर अधिग्रहीत करणे, गाळ काढणे, टँकर आणि बैलगाडीच्या मदतीने पाणीपुरवठा करणे यासह विविध उपाय योजनांचा समावेश आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत ७०५ गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ७२८ उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. त्याकरिता ११ कोटी १३ लाख ५७ हजार रूपये लागणार आहेत. एप्रिल ते जूनदरम्यान ३०१ गावांमध्ये टंचाईचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे. तेथे ३०४ उपाय योजना सूचविण्यात आल्या आहेत. त्याकरिता एक कोटी २९ लाख ४० हजार रूपये लागणार आहेत. या संपूर्ण उपाययोजनेसाठी १२ कोटी ४२ लाख ९७ हजार रूपयांचा निधी लागणार आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे दिसत आहे.