शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

अंजली राऊत यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:02 IST

येथील डॉ. अंजली राऊत यांना डॉ.मालती अ‍ॅलेन चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. सरकार अ‍ॅलेन महात्मा हॅननिमय अ‍ॅण्ड स्वामीजी ट्रस्ट कलकत्तातर्फे डॉ. मालती अ‍ॅलेन नोबेल अवार्ड-२०१८ ने सन्मानित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील डॉ. अंजली राऊत यांना डॉ.मालती अ‍ॅलेन चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. सरकार अ‍ॅलेन महात्मा हॅननिमय अ‍ॅण्ड स्वामीजी ट्रस्ट कलकत्तातर्फे डॉ. मालती अ‍ॅलेन नोबेल अवार्ड-२०१८ ने सन्मानित करण्यात आले.होमिओपॅथीमध्ये बीएचएमएस पदवी शिक्षण घेणाऱ्या भारत आणि बांग्लादेशमधील प्रथम शंभर विद्यार्थ्यांना डॉ. मालती सरकार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारसाठी महाराष्टÑातील १६ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यामध्ये विदर्भातून एकमेव डॉ.अंजली राऊत यांचा समावेश आहे. त्या अमरावती येथील तखतमल श्रीवल्लभ होमिओपॅथी मेडिकल कॉलेच्या पदवी प्राप्त विद्यार्थिनी आहे. त्यांचा कलकत्ता येथील ट्रस्टचे डॉ. जी.पी. सरकार, स्वामी सुवारनंद महाराज, केंद्रीय आरोग्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. रामजी सिंह, बांग्लादेशचे उपउच्चायुक्त तोफीक हसन यांच्या हस्ते १० हजाराचा धनादेश, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.