शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:26 AM

प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२०-२१ पासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्याबाबत शासनाने २९ जून २०२० च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता ...

प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२०-२१ पासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्याबाबत शासनाने २९ जून २०२० च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२१ राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. सदर योजनेत शेतकरी सहभागाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी कापूस, तूर, सोयाबीन, खरीप ज्वारी व मूग पिकांचा विमा काढता येईल. विमा काढण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अंतिम मुदत दि.१५ जुलै २०२१ ही आहे. शेतकऱ्यांनी अधिसुचित महसूल मंडळातील अधिसूचित पीकनिहाय कापूस दोन हजार रुपये प्रति हेक्‍टरी, सोयाबीन ८०० रुपये प्रति हेक्‍टरी, तूर ७०० रुपये प्रति हेक्‍टरी, ज्वारी ५००, उडीद ४००, मूग ४०० रुपये प्रति हेक्‍टरी, याप्रमाणे पीकविम्याचा शेतकऱ्यांनी हप्ता भरावयाचा आहे. यवतमाळ जिल्ह्याकरिता इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीची शासनाकडून निवड करण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी आपल्या पिकाचा पीकविमा हप्ता अंतिम मुदतीच्या आतच भरावा व योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड यांनी केले आहे.