शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
3
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
4
Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
5
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
6
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
7
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
8
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
9
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
10
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
11
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
12
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
13
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
14
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
15
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
16
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
17
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
18
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
19
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
20
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

७८ हजार शेतकऱ्यांची रबी पीक विम्याकडे पाठ

By admin | Published: January 03, 2016 3:04 AM

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कधीही बसू शकतो याची जाणीव असतानाही जिल्ह्यातील तब्बल ७८ हजार शेतकऱ्यांनी रबी पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे.

माहितीच पोहोचली नाही : कृषी विभागाचे दुर्लक्षयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कधीही बसू शकतो याची जाणीव असतानाही जिल्ह्यातील तब्बल ७८ हजार शेतकऱ्यांनी रबी पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे. त्याचे कारणही तसेच आहे, बहुतांश शेतकऱ्यांंना या योजनेची माहितीच कृषी विभागामार्फत पोहोचली नाही. परिणामी रबी हंगामात गारपीट झालीच तर या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही. यवतमाळ जिल्ह्यात रबी हंगामात एक लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गहू, हरभरा आणि इतर पिकांचा समावेश आहे. निसर्गाच्या अवकृपेत शेतकऱ्यांना सावरता यावे म्हणून पीक विमा योजना रबी हंगामासाठीही लागू करण्यात आली आहे. परंतु या पीक विम्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात कृषी विभाग अपयशी ठरल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील केवळ २३ हजार शेतकऱ्यांनीच अंतिम मुदतीपर्यंत पीक विमा उतरविला. तर तब्बल ७८ हजार शेतकरी या पीक विम्यापासून अनभिज्ञ राहिले. विशेष म्हणजे या पीक विम्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कृषी सहायकांवर सोपविण्यात आली होती. परंतु त्यांनी शेतकऱ्यांना ही माहिती दिली नसल्याचा आरोप होत आहे. काही शेतकऱ्यांंना अंतिम मुदत असलेल्या ३१ डिसेंबर रोजी माहिती मिळाली. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात वेळ निघून गेला. (शहर वार्ताहर)