शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

आरटीओ ‘वायूवेग’चे कोट्यवधींचे उडान

By admin | Published: November 23, 2015 2:03 AM

जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक बिनबोभाटपणे सुरू आहे. या वाहतुकीच्या नियंत्रणासाठी परिवहन विभाग कार्यालयाने स्थापन केलेल्या वायू वेग ....

या दलालांकडून मिळते ट्रकची यादीमहिन्याच्या १ तारखेला पथकातील अधिकाऱ्याकडे ट्रक क्रमांकाची यादी दिली जाते. हे काम ठाणे एसीबीच्या जाळ्यात अडकलेला आणि परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्यावसायिक भागिदारी असलेला नगर येथील रोमी नामक दलालाकडून केली जाते. या शिवाय अमरावती येथील अजय यादव, औरंगाबादचा पाल, वणीतील दस्तगिर, धुळे येथील जनबंधू, नाशिकच्या रॉयलकडून प्रत्येक महिन्याला रायल्टी दिली जाते. ओव्हरलोडला संमती : निर्देशाची पायमल्लीसुरेंद्र राऊत यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक बिनबोभाटपणे सुरू आहे. या वाहतुकीच्या नियंत्रणासाठी परिवहन विभाग कार्यालयाने स्थापन केलेल्या वायू वेग पथकाकडूनच मूक संमती असल्याने लांब पल्ल्यावर चालणारे ट्रक क्षमतेपेक्षा तिप्पट माल घेवून जात आहे. यात महिन्याकाठी दीड कोटीची उलाढाल होत असून वरिष्ठांपासून सर्वांचेच हात ओले केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानंतरही परिवहनचे अधिकारी जुमानत नसल्याचे दिसत आहे. वणी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा तसेच मुंबई, नाशिक, धुळे येथून मोठ्या प्रमाणात ट्रक वाहतूक होते. जिल्ह्याच्या सिमेतून या ओव्हरलोड ट्रकला सुखरूप प्रवास करता यावा यासाठी महिन्याकाठी कोट्यवधींची उलाढाल केली जात आहे. दहा चाकी ट्रकची भार वाहन क्षमता १६ ते १७ टन आहे. प्रत्यक्षात मात्र ४२ टन माल नेला जातो. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहे. रस्ते वाहतूक धोकादायक झाली असून क्षमतेपेक्षा अधिक जड वाहने गेल्याने अल्पावधीतच रस्ते उखडत आहे. या सर्व प्रकाराला निर्बंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी परिवहन विभागातील अधिकारी व वाहतूक निरीक्षकांची बैठक घेवून विशेष सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून स्वतंत्र पथकही तयार करण्यात आले होते. त्याशिवाय परिवहन विभागाचे वायूवेग पथक या ओव्हरलोड वाहतुकीसाठी काम करत आहे.