शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

भावातील चढ-उताराने वेअर हाऊस ‘हाऊसफुल्ल’

By admin | Published: January 17, 2016 2:24 AM

दुष्काळी स्थिती पाहता शेतमाल बाजारात येताच दर वाढतील, असा विश्वास शेतकऱ्यांना होता. प्रत्यक्षात तसे घडले नाही. उलट दरात घसरण झाली.

शेतकरी संभ्रमात : सोयाबीन, तुरीची आवक वाढलीयवतमाळ : दुष्काळी स्थिती पाहता शेतमाल बाजारात येताच दर वाढतील, असा विश्वास शेतकऱ्यांना होता. प्रत्यक्षात तसे घडले नाही. उलट दरात घसरण झाली. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल वेअर हाऊसमध्ये टाकला आहे. शेतकऱ्यांपेक्षाही व्यापाऱ्यांनीच येथे अधिक माल ठेवल्याने वेअर हाऊस सध्या हाऊसफुल्ल झाले आहेत.गतवर्षी जूनमध्ये सोयाबीनचे दर चार हजारांवर पोहोचले आहेत. खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येताच सोयाबीनचे दर ३४०० ते ३६०० रूपये क्विंटलपर्यंत उतरले. तुरीचे दर १४ हजार रूपये क्विंटलवर पोहोचले होते. या दरामध्ये घसरण झाली. यामध्ये क्विंटलमागे पाच हजार रूपयांची घट नोंदविली गेली. जुने दर पुन्हा येतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपली तूर वेअर हाऊसमध्ये ठेवली आहे. यातून सध्याच्या स्थितीत वेअरहाऊस हाऊसफुल्ल झाले आहेत. (शहर वार्ताहर)