शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

सीएए कायद्यामुळे गरिबांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

आर्णी येथे गेल्या १४ दिवसांपासून शाहीन बागच्या धर्तीवर महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी भेट दिली. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सीएए व एनआरसीसारखे कायदे देशाच्या एकतेला व एकात्मतेला बाधक ठरत असल्याचे सांगितले. आसाममध्ये एनआरसीच्या यादीत १९ लाख लोकांना वगळण्यात आले. यामध्ये सहा लाख मुस्लिम आणि १३ लाख इतर धर्मीय नागरिक आहे.

ठळक मुद्देअब्दूर रहेमान : आर्णी येथे मार्गदर्शन, शाहीन बाग धर्तीवरील आंदोलनाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : सीएए आणि एनआरसीसारख्या कायद्यांमुळे देशातील गरीब वर्गांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याविरुद्ध सुरू असलेल्या शाहीन बाग आंदोलनाचे आता धगधगत्या विचारधारेत रूपांतर झाले आहे. त्यामुळे या कायद्याबद्दल फेरविचार करण्याची वेळ आल्याचे मत माजी आयपीएस अधिकारी अब्दूर रहेमान यांनी व्यक्त केले.आर्णी येथे गेल्या १४ दिवसांपासून शाहीन बागच्या धर्तीवर महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी भेट दिली. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सीएए व एनआरसीसारखे कायदे देशाच्या एकतेला व एकात्मतेला बाधक ठरत असल्याचे सांगितले. आसाममध्ये एनआरसीच्या यादीत १९ लाख लोकांना वगळण्यात आले. यामध्ये सहा लाख मुस्लिम आणि १३ लाख इतर धर्मीय नागरिक आहे. हे सर्व नागरिक आता नागरिकत्व सिद्ध करण्याकरिता धडपड करीत आहेत. यात त्यांच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे, माजी राष्ट्रपती, कारगिल युद्धात लढलेले सैनिक, आसामचे मुख्यमंत्री, चंद्रयान-२ चे मुख्य सल्लागार अशा अनेकांच्या कुटुंबियांचा वगळण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. त्यामुळे सामान्य मध्यमवर्गीयांना नागरिकत्व सिद्ध करताना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.या कायद्यामुळे वेळीच सजग होवून दिल्लीत १२ महिलांनी शाहीन बाग येथे धरणे आंदोलन सुरू केले. ते आंदोलन आता देशभर पसरले आहे. ती एक विचारधारा म्हणून देशात रूजत आहे. त्यामुळे सरकारने वेळीच या कायद्यांचा फेरविचार करावा, असे आवाहन अब्दूर रहेमान यांनी केले.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसी