शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

तळणी येथे धम्म परिषदेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 9:55 PM

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : लगतच्या कुऱ्हा येथे आयोजित तिसऱ्या धम्म परिषदेचा थाटात समारोप झाला.समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारा एकमेव बौद्ध धर्म आहे. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्विकारल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू तोडसाम, पपिता भाकरे, विपिन राठोड, रेखा बोटरे, ...

ठळक मुद्देविविध परिसंवाद : दोन दिवस प्रबोधनपर कार्यक्रम, विविध विषयांवर विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : लगतच्या कुऱ्हा येथे आयोजित तिसऱ्या धम्म परिषदेचा थाटात समारोप झाला.समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारा एकमेव बौद्ध धर्म आहे. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्विकारल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू तोडसाम, पपिता भाकरे, विपिन राठोड, रेखा बोटरे, प्रमोद राठोड, दादाराव बोटरे, दयाशंकर भाकरे, महेंद्र भरणे, गौतम वाकोडे मंचावर उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जंयती वर्ष व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कुºहा (तळणी) येथील त्रिरत्न बुद्ध विहार, डॉ.बी.आर. फाउंडेशनतर्फे ही दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. धम्म ध्वजरोहणानंतर परिषदेला सुरूवात झाली. भंते संघरत्न मानके, भंते खेमोधम्मो महास्थवीर, भंते सुबोध आणि भंते अश्वजित यांनी मार्गदर्शन केले.उदघाटनाला माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे, अनिल आडे, डॉ.महेंद्र रामटेके, पी.यू. लोखंडे, बी.के. गायकवाड, अविनाश बन्सोड, अनिल कांबळे आदी उपस्थित होते. सतीश रामटेके यांनी ‘अहिंसक अंगुलीमाल’चे सादरीकरण केले. सर्वर जानी, रेखा भारती, आकाश राजा आदींनी बुद्ध-भीम गीतांवर आधारित प्रबोधनपर कव्वाली सादर केली. व्दितीय सत्रातील परिसंवादात सुदर्शन इंगळे, प्रा.विलास भवरे, रमेश बुरबुरे आदींनी सहभाग घेतला. नंतर उपवर-वधू परिचय मेळावा घेण्यात आला. अनिल इंगोले, सतीश पाटील, प्रभाकर भगत, उत्तमराव रहाटे, सागर भरणे, नमुबाई खरतडे यांचा सत्कार करण्यात आला. क्रांती मिलन, राजेंद्र मगर, कैलास दादा व संच हातगांव यानी प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले.संचालन सहदेव चहांदे, आभार एन.एस. कोम्पलवार यांनी मानले. चिंतामण चहांदे, भास्कर भरणे, राजू चहांदे, लिलाधर भरणे, अनुप डांगे, नरेंद्र चहांदे, आकाश चहांदे, सुधीर भरणे, संदीप वाकोडे, निखील लढे, आशिष मेश्राम, रोनित भरणे, अरुण मेश्राम, दुर्वास वाघमारे, नीलेश चहांदे, गोलू वानखडे, गुलशन डांगे, निशांत चहांदे, कुंडलिक देवतळे, सम्यक भरणे, कैलास धोंगडे, अभय खरतडे, वैभव खरतडे आदींनी परिश्रम घेतले.