शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

पालकमंत्र्यांमुळे कापूस उत्पादक संकटात

By admin | Published: January 14, 2016 3:27 AM

शेतकऱ्यांच्या मदतीचा आराखडा तयार करीत असताना पालकमंत्री संजय राठोड विदेश दौऱ्यावर होते. त्यांनी हा दौरा गोपनीय ठेवला.

काँग्रेसचा आरोप : १६ पासून जिल्हाभर आंदोलनयवतमाळ : शेतकऱ्यांच्या मदतीचा आराखडा तयार करीत असताना पालकमंत्री संजय राठोड विदेश दौऱ्यावर होते. त्यांनी हा दौरा गोपनीय ठेवला. त्यांच्या विदेश दौऱ्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीस मुकावे लागले आहे. १६ जानेवारीपर्यंत तोडगा न काढल्यास काँग्रेस जिल्ह्यात आंदोलन करेल, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.२० आॅक्टोबर रोजी शासनाने १४ हजार ७०८ गावे दुष्काळग्रस्त घोषित केले. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील केवळ दोन गावांचा समावेश आहे. ३१ आॅक्टोबरला जिल्याच्या आठ तालुक्यातील एक हजार ८३ गावे दुष्काळग्रस्त करण्यात यावे, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठविला. ३१ डिसेंबरला दोन हजार ५३ गावे दुष्काळी घोषित करण्यात आली. प्रशासनाने हा अहवाल राज्याकडे पाठविला. परंतु केवळ दोन गावे दुष्काळग्रस्त यादीत आली आहेत. अंतिम आणेवारीनंतर दुष्काळाच्या यादीत राज्यातील १२ हजार गावांना मदत देण्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नकार दिला आहे. ही बाब गंभीर आहे. लोकप्रतिनिधींचे म्हणनेही मानायला अधिकारी तयार नाही. असा प्रकार काँग्रेसच्या काळात कधीच झाला नाही. जिल्ह्याला मदतीसाठी पाच लाखांची नव्हे, तर पाचशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे. पालकमंत्र्यांचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे. कापूस उत्पादकांना मदतीच्या यादीतून वगळण्यात आले, ही बाब जिल्ह्यासाठी लाजीरवाणी आहे. या संदर्भात पालकमंत्री मुख्यमंत्र्यांशी १४ जानेवारी रोजी चर्चा करणार आहे. यानंतर पालकमंत्री कुठली भूमिका घेतात. जिल्ह्याला काय मिळते यावर आंदोलनाचे स्वरूप ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे देवानंद पवार यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)