शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

दिल्लीचे पथक आज यवतमाळात अमृत योजना : शहरात स्वच्छतेची तपासणी

By admin | Published: January 11, 2017 12:27 AM

अमृत शहर योजनेत देशभरातील ५०० च्यावर नगरपलिकांची निवड करण्यात आली आहे.

यवतमाळ : अमृत शहर योजनेत देशभरातील ५०० च्यावर नगरपलिकांची निवड करण्यात आली आहे. यासाठी दोन हजार गुणांची चाचणी घेतली जाणार आहे. दिल्ली येथील नगरविकास मंत्रालयाकडून तीन सदस्यीय पथक शहराची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. यवतमाळ शहरात बुधवारी हे पथक दाखल होत असून सलग तीन दिवस विविध मुद्दाच्या आधारे शहराचे अवलोकन करून गुणानुक्रमासाठी अहवाल तयार केला जाणार आहे. अमृत शहर योजनेत एक लाख लोकसंख्येवरील नगरपरिषदांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय पथकाकडून शहरातील स्वच्छतेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा दर्जा, घनकचऱ्याचे व्यवस्थापन, कार्यालयीन कामकाजाचा दर्जा अशा विविध मुद्दावरून गुणांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासन तयारीला लागले आहे. पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन केले जाणार आहे. दैनिक निघणारा घनकचरा वेगवेगळा करून त्याली सेंद्रीय कचरा, शिल्लक अन्न यापसून खत निर्मिती युनिट तयार केले आहेत. या खताचा उपयोग शहरातील उद्यानामध्ये करण्यात येतो. विघटीत न होणारा कचरा संकलीत करून कचरा डोपोवर साठविला जातो. त्यातही प्लास्टीक पिशव्यापासून रस्ते निर्मिती डांबराला पर्याय म्हणून वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्वबाबींचे प्रेझेेंटेशन दिल्लीच्या पथकापुढे केले जाणार आहे. या पथकाच्या गुणांकनावरून शहराचा दर्जा कोणता हे ठरणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)