शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पाण्यासाठी दारव्हा पालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:48 IST

येथील वार्ड क्रमांक १४-१५ मध्ये सतत अनियमित पाणीपुरवठा होत असून वैतागलेल्या नागरिकांनी बुधवारी नगरपरिषदेवर धडक दिली. त्यांनी येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा नियमित करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

ठळक मुद्देमहिला संतप्त : समस्या न सुटल्यास आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील वार्ड क्रमांक १४-१५ मध्ये सतत अनियमित पाणीपुरवठा होत असून वैतागलेल्या नागरिकांनी बुधवारी नगरपरिषदेवर धडक दिली. त्यांनी येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा नियमित करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.शहरातील तेलीपुरा, मेनलाईन यासह आजूबाजूच्या परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून नगरपालिकेमार्फत होणारा पाणीपुरवठा अनियमित आहे. महिन्यातून एक किंवा दोन दिवस १५ मिनिटांकरिता पाणीपुरवठा होतो, अशी तक्रार आहे. या संदर्भात अनेकदा सांगूनही पाणी मिळत नसल्याने बुधवारी या परिसरातील महिला, पुरुषांनी पाण्याचे रीकामे गुंड घेऊन नगरपरिषदेवर धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी कार्यालयात नसल्याने नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले.येत्या दोन दिवसात या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना शाहीद अहेमद मु.बशारत, मो.इसराईल मो इस्माईल, निर्बाण, राजू चव्हाण, मंगेश गुल्हाने, वासुदेव चव्हाण, गजानन पोळकर, रुतीक वानखडे, शुभा चौधरी, मुंगसाजी चौधरी, प्रमिला गेडाम, नितीन कोरडे, राजेश झाडे, दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते.‘सीओं’च्या खुर्चीवर गुंड ठेवून घातला हारनागरिक पालिकेवर धडकले, तेव्हा सीओ उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त महिला, पुरुषांनी त्यांच्या खुर्चीवर रिकामे गुंड ठेवून निषेध नोंदविला. नागरिकांनी विविध घोषणाही दिल्या. उन्हाळा तर दूरच हिवाळ्यापूर्वीच पाणीटचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.