शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

प्रक्रिया उद्योग नसल्यानेच शेतकऱ्यांचे हाल

By admin | Published: May 29, 2016 2:34 AM

ग्रामीण भागात कच्चा माल पक्का करणारे प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंतांच्या विचारांचे अनुयायी प्रा. नंदकुमार खैरे यांनी केले.

नंदकुमार खैरे : गुरूदेव सेवा मंडळाची सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनापुसद : ग्रामीण भागात कच्चा माल पक्का करणारे प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंतांच्या विचारांचे अनुयायी प्रा. नंदकुमार खैरे यांनी केले. श्री गुरूदेव सेवा मंडळ पुसद तालुका शाखेतर्फे येथील देशमुख नगरातील प्रार्थनास्थळी साप्ताहिक सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना उत्साहात पार पडली. या प्रसंगी ‘राष्ट्रसंतांची ग्रामगीता व सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व’ या विषयावर प्रा. खैरे बोलत होते. अध्यक्षस्थानी गुरूदेव सेवा मंडळाचे सचिव प्रा. प्रकाश लामणे होते. यावेळी सर्व प्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मौन प्रार्थना, सर्वधर्मिय सामुदायिक प्रार्थना, ग्रामगीता वाचन, शांतीपाठ, सामूहिक नमस्कार, राष्ट्रवंदना व जयघोष आदी कार्यक्रम पार पडले. प्रा. खैरे म्हणाले, राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत शेतकऱ्यांची समस्या मांडताना ‘कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होता चौपटीने घ्यावे’ असे वर्णन केले आहे. खेड्यातील लोकांनी कारखानदारी उभी करण्याचे शिक्षण घेतले पाहिेजे. शेतकऱ्यांचा कच्चा माल पक्का होण्याची प्रक्रिया खेडेगावातच झाली पाहिजे. नंदकुमार पंडित, मनोहर बनस्कर, भाऊ सडमाके, राजू पुरी, डॉ. संजय गुंबळे, बाबासाहेब वाघमारे, ज्ञानेश्वर ताकतोडे, प्रभाकर चव्हाण, पिंटू सडमाके, ओम उचाडे, नरेश ढाले, गजानन जाधव, नारायण कवठकर, अनिल अस्वार, महिला प्रतिनिधी छाया लामणे, चंद्रभागा लामणे, डॉ. सुलभा पिंजरकर, ताई पुरी, ताई वाघमारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)