शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
3
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
4
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
5
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
7
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
8
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
9
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
10
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
11
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
12
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
13
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
14
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
15
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
16
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
17
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
18
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
19
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
20
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची कचेरीवर धडक

By admin | Published: January 05, 2017 12:11 AM

कर्जमाफीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बळीराजा पार्टीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हा क चेरीवर धडक दिली.

महिलांचा लक्षणीय सहभाग : बळीराजा पार्टीचे प्रशासनाला निवेदन सादर यवतमाळ : कर्जमाफीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बळीराजा पार्टीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हा क चेरीवर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारकडून होणाऱ्या गळचेपीचा निषेध नोंदविला. फलक उंचावून मागण्यांकडे लक्ष वेधले. येथील पोस्टल ग्राउंडवरून निघालेला मोर्चा विविध मार्गाने मार्गक्रमण करीत जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी मोर्चेक ऱ्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी रेटून धरली. कापूस, सोयाबीन पिकांना खर्चावर आधारित भाव देण्यात यावा, शेतातील मोटारपंपाचे वीज बिल माफ करावे, नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांच्या व्यवहाराकरिता पर्यायी मार्ग त्वरित काढण्यात यावा, भूमी अधिग्रहण न करता जमीन भाडेतत्वावर देण्यात यावी, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, शेतकरी, शेतमजुर, बेरोजगार आणि महिलांना स्कॉलरशीपप्रमाणे व्होटरशीप लागू करावी, बचतगटांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपनीवर कारवाई करावी, वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. विदर्भ मुख्य महासचिव विठ्ठलराव दर्वे, जिल्हाध्यक्ष राजन भुरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी अंकुश विरुटकर, संदीप भगत, देवरावजी मासाळ, विलास महल्ले, शिवाजी तिरमारे, सिध्दार्थ गायकवाड, ज्ञानेश्वर आसुटकर, विजय डबुरकर, गजानन फाळे, समिर गावंडे, रमेश वरठी, रूपेश शिदोडकर, अश्वजित शेळके उपस्थित होते. (शहर वार्ताहर)