शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

सर्वदूर पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2022 5:00 AM

मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२.७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक ५४.३ मिमी पाऊस बाभुळगाव तालुक्यात झाला असून, सर्वांत कमी ४.५ मिमी पाऊस उमरखेडमध्ये नोंदविला आहे. यवतमाळ तालुक्यात ४७ मिमी, कळंब ३०.७, दारव्हा ३४.५, दिग्रस १५.२, आर्णी १६.१, नेर ३५.६, पुसद ९.१, महागाव ९.७, वणी ९.१, मारेगाव ९.१, झरीजामणी ३१.५, केळापूर १३.४, घाटंजी ३४, तर राळेगाव तालुक्यात १७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागील महिनाभरापासून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाने दिलासा दिला आहे. सोमवारी दिवसभर झालेल्या पावसानंतर मंगळवारी सकाळीही जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२.७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक ५४.३ मिमी पाऊस बाभुळगाव तालुक्यात झाला असून, सर्वांत कमी ४.५ मिमी पाऊस उमरखेडमध्ये नोंदविला आहे. यवतमाळ तालुक्यात ४७ मिमी, कळंब ३०.७, दारव्हा ३४.५, दिग्रस १५.२, आर्णी १६.१, नेर ३५.६, पुसद ९.१, महागाव ९.७, वणी ९.१, मारेगाव ९.१, झरीजामणी ३१.५, केळापूर १३.४, घाटंजी ३४, तर राळेगाव तालुक्यात १७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ९ लाख ५८ हजार हेक्टर आहे. त्यातील ३ लाख ३८ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या होत्या. मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे या पेरण्यांना आता वेग आला आहे.दरम्यान, पुढील काही दिवसात जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी तातडीने आढावा बैठक घेवून यंत्रणेला विविध सूचना केल्या. 

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी