शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा
4
Ratan Tata's Will : वारसदार ठरला! कोणाला मिळणार रतन टाटांची १० हजार कोटींची संपत्ती?
5
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
6
मोगँबोच्या नातवाला पाहिलंत का? दिसायला इतका देखणा की स्टारकिडला देतोय टक्कर
7
किंग कोहली फुलटॉस बॉलवर फसला; Mitchell Santner नं उडवला त्रिफळा (VIDEO)
8
भाजपाला रामराम करत संजयकाका पाटील अजित पवार गटात; कवठेमहांकाळमधून उमेदवारी जाहीर
9
निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड
10
लेख: माझ्यावर हल्ला? -आता तुमची शंभरी भरली! आमचे सैनिक जळी-स्थळी दिसतील!
11
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
13
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
14
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
15
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
16
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
17
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
18
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
20
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स

खताचे दर वाढल्याने मुळावा परिसरातील शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:45 AM

केंद्रीय खत व रसायन मंत्र्यांनी भाववाढ होणार नाही, असे सांगितले होते. मात्र, आता जे खत येत आहे, ते नवीन ...

केंद्रीय खत व रसायन मंत्र्यांनी भाववाढ होणार नाही, असे सांगितले होते. मात्र, आता जे खत येत आहे, ते नवीन दराने येत आहे. हे भाव दीडपट जादा आहे. मात्र, शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा दावा करणारे सर्व राजकीय पक्ष गुपचूप आहेत. शेतकरी पुत्र असलेले व्हाॅट‌्सॲपबहाद्दर (प्रत्येक विषयांवर टीका-टिप्पणी व वाद करणारे) यावर काहीही प्रतिक्रिया देत नाहीत.

खत कंपन्यांनी एका बाजूला खताचे भाव वाढविले, दुसऱ्या बाजूला किरकोळ खत विक्रेत्यांचे कमिशन कमी केले. त्यातही त्यांना हमाली द्यावी लागेल. यामुळे त्यांना भांडवल जास्त लागेल व नफा कमी राहील. त्यामुळे ते शेतकऱ्यांकडूनच जास्तीचे पैसे घेतील. लिंकिंग करतील. प्रामाणिक असतील तर खताचा व्यवसाय करणार नाहीत. त्यांनी काहीही केले त्याचे नुकसान शेतकऱ्यांनाच होईल. यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.