शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

राष्ट्रवादीचे उपोषण चवथ्या दिवशी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:39 PM

संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, या मागणीसाठी वणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता. मात्र प्रशासनाने अद्याप या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही.

ठळक मुद्देअद्याप तोडगा नाही : उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, या मागणीसाठी वणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता. मात्र प्रशासनाने अद्याप या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, दुपारी दोन दिवसांनंतर उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातील चारजणांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात ७० शेतकरी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला वणीतील डॉक्टर असोसिएशन, वकील संघटना यासह विविध संघटनांनी बुधवारी आपला पाठिंबा जाहीर केला. मात्र प्रशासनाने या उपोषणाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप डॉ. महेंद्र लोढा यांनी केला आहे. ते म्हणाले, की वणी मारेगाव झरी तालुक्यात शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत. बुधवारी ठाणेदार बाळासाहेब खाडे व महसूल अधिकाऱ्यांनी मंडपाला भेट दिली. उपोषणकर्त्यांची चर्चा केली. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन उग्र होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस