शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
4
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
5
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
6
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
7
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
8
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
9
RIL Q2 Results: मुकेश अंबानींच्या रिलायन्सवर मोठी अपडेट; नफा ५ टक्क्यांनी घसरला, पाहा संपूर्ण रिपोर्टकार्ड
10
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
11
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
12
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
13
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
14
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
15
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
16
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
17
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
18
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
19
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
20
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती

कापसाला सात हजार रुपये भाव द्या

By admin | Published: October 17, 2015 12:42 AM

तालुक्यातील शेतकऱ्यांचे सर्व पीककर्ज माफ करण्यात यावे व कापसाला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, ....

तहसीलदारांना निवेदन : घाटंजी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणीघाटंजी : तालुक्यातील शेतकऱ्यांचे सर्व पीककर्ज माफ करण्यात यावे व कापसाला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, अशी मागणी तालुका काँग्रेसतर्फे करण्यात आली. या संबंधीचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.तालुक्यात कापूस व सोयाबीनसारखी नगदी पिके यावर्षी कमी होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. बारमाही सिंचनासाठी निम्न प्रकल्पाचे काम सुरू करावे, कापसाला सात हजार रुपये व सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, सुरळीत वीजपुरवठा द्यावा, धडक सिंचन योजनेंतर्गत त्वरित विहिरी करून वीजपंपाची जोडणी द्यावी, सीसीआय व नाफेडमार्फत त्वरित खरेदी सुरू करावी, पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या प्रमाणे भाव द्यावा, जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे. तहसीलदारांना निवेदन देतेवेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रजय कडू, शहराध्यक्ष सुभाष गोडे, माजी पंचायत समिती सभापती रूपेश कल्यमवार, माजी उपसभापती सुवर्णा निकोडे, माजी नगराध्यक्ष जगदीश पंजाबी, माजी नगराध्यक्ष किशोर दावडा, इकलाक खान पटेल, संदीप बिबेकार, अ‍ॅड. विजय भुरे, जयप्रकाश काटपेल्लीवार, बाजार समितीचे संचालक रमेश आंबेपवार, डॉ.विजय कडू, अनंत ढगले, गौतम चौधरी यांच्या सह शहर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)