शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

चांगले वाचन घडविते चांगला माणूस

By admin | Published: January 12, 2016 2:17 AM

माणूस आपोआप घडत नाही. चांगले वाचन चांगला माणूस घडवते. संतांनी आणि महापुरुषांनी वाचनाचे महत्त्व ओळखले होते.

रमाकांत कोलते : मराठी संवर्धन पंधरवडादिग्रस : माणूस आपोआप घडत नाही. चांगले वाचन चांगला माणूस घडवते. संतांनी आणि महापुरुषांनी वाचनाचे महत्त्व ओळखले होते. म्हणून विद्यार्थ्यांनीही चांगल्या ग्रंथांचं भरपूर वाचन करावे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.रमाकांत कोलते यांनी केले.मराठी भाषा संवर्धन पंधरवडाअंतर्गत येथील बा.बु. कला, ना.भ. वाणिज्य आणि बा.पा. विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘मराठी वाचन संस्कृती आणि मराठीतील अभिजात ग्रंथसंपदा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.व्ही. आगरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ.रविकिरण पंडित, डॉ.अपर्णा पाटील होत्या. प्रा.डॉ.कोलते म्हणाले, संत तुकारामांनी ‘आधी पाठ केली संतांची उत्तरे’ हे प्रांजळपणे सांगितले, तर महात्मा चक्रधरांनी श्रवण पठन मनन हे ज्ञानप्राप्तीचे मार्ग सांगतांना वाचनाचे महत्त्व विषद केले. विनोबांनी विचार हाच आचाराचा बाप आहे, असं म्हटलं आहे आणि हा विचार वाचनातून निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी ‘शासन व्यवहारात मराठीचा वापर’ या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यात प्रथम क्रमांक किरण आडे, द्वितीय अश्विनी गावंडे, तृतीय प्राजक्ता राठोड यांनी पटकाविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा.गजानन खंडारे यांनी काम पाहिले. या पंधरवडाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)