शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
2
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
3
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
4
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
5
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
6
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
7
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
8
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
9
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
10
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
11
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
12
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
13
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
15
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
16
IND vs SA FINAL : पंतचा मास्टरप्लॅन! ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना केलं 'नाटक', रोहितचा मोठा खुलासा
17
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
18
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
19
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
20
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 

इस्लाममध्येही अहिंसेलाच महत्त्व

By admin | Published: December 28, 2015 3:00 AM

इस्लाम धर्मामध्ये अहिंसेलाच अनन्यसाधारण महत्व आहे. कोठेही हिंसेचे समर्थन केले जात नाही.

पत्रपरिषद : स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाचा उपक्रमयवतमाळ : इस्लाम धर्मामध्ये अहिंसेलाच अनन्यसाधारण महत्व आहे. कोठेही हिंसेचे समर्थन केले जात नाही. जिहादच्या नावाखाली होत असलेला रक्तपात हा इस्लाममध्ये निषिद्ध आहे, असे स्वामी लक्ष्मी शंकराचार्य यांनी पत्रपरिषदेत सांगितले. स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडिया (एसआयओ) या संघटनेकडून मोहंमद पैगंबर यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. हेच औचित्य साधून एसआयओने २१ ते ३० डिसेंबरदरम्यान ‘मोहंमद पैगंबर (स.) शांतीदूत’ या शीर्षकाखाली दहा दिवसीय अभियान राबविले. इसीसच्या माध्यमातून चुकीचा इस्लाम सांगितल्या जात आहे. त्यामुळेच काही मुस्लीम तरुण खऱ्या इस्लामपासून भरकटले आहे. गैरमुस्लीमांमध्येही इस्लामबाबत गैरसमज आहेत. हे दूर करण्यासाठी हे जाणीव जागृती अभियान हाती घेतले आहे. मशिदीमध्ये इमामांच्या माध्यमातून शांती कायम करण्याचा संदेश दिला जातो, असे एसआयओचे विभागीय अध्यक्ष रेहान फजल यांनी पत्रपरिषदेत सांगितले. काही संधिसाधूंनी इस्लामची चुकीची प्रतिमा जगासमोर आणली आहे. भारतातील २३ कोटी मुसलमानांमपैकी केवळ बोटावर मोजण्याइतकेच इसीसच्या प्रभावात आले आहेत. यावरून शांतताप्रिय मुसलमानांची संख्या देशात अधिक असल्याचे दिसून येते. हिंदू-मुस्लीम जनएकता मंचच्या माध्यमातून हाच जागृतीचा उपक्रम राबविल्या जात आहे, असे स्वामी लक्ष्मी शंकराचार्य यांनी सांगितले. पत्रपरिषदेला एसआयओचे जिल्हा शाखाध्यक्ष जियाऊररहेमान, जमाते इस्लामी हिंदचे अजमत उल्ला खान, निझान काझी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)