शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

निधी आरक्षणात ओबीसींवर अन्याय

By admin | Published: November 29, 2015 3:11 AM

देशभरात ओबीसींची संख्या सर्वाधिक आहे. लोकसंख्येनुसार निधीची तरतूद होणे गरजेचे आहे.

चंद्रशेखर यादव : भारतीय पिछडा शोषित संघटनेची पत्रकार परिषदयवतमाळ : देशभरात ओबीसींची संख्या सर्वाधिक आहे. लोकसंख्येनुसार निधीची तरतूद होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात तसे घडले नाही. सरकारची त्या दृष्टीने काम करण्याची इच्छा नाही. यामुळे ओबीसी संघटनांनी एकत्रित लढा दिला तरच आरक्षणानुसार निधी मिळेल, असे मत भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर यादव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ओबीसींचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी ओबीसींची जनगणना होणे आवश्यक आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना ओबीसींची संख्या सांगणे धोक्याचे वाटत आहे. खुर्ची जाण्याचा धोका त्यांना वाटतो. यामुळे ओबीसींच्या मागण्यांसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी व्यक्त केले. सध्याचे सरकार संघ चालवित आहे. भाजपा आणि मोदी संघाचा मुखवटा असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात सामाजिक जागृती आहे. मात्र राजकीय जागृती नसल्याचे ते म्हणाले. बुद्धीजीवी लोकांनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला रमेश पिसे, अनिल घुसे, दीपक वाघ, गुणवंत गणवीर, विलास काळे उपस्थित होते. (शहर वार्ताहर)