शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

बळीराजा चेतना अभियानातील गैरव्यवहाराची चौकशी

By admin | Published: February 06, 2017 12:09 AM

बळीराजा चेतना अभियानातून ग्रामपंचायतींना शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी दिलेल्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असून

यवतमाळ : बळीराजा चेतना अभियानातून ग्रामपंचायतींना शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी दिलेल्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असून या प्रकरणी आता जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहे. त्यासाठी संबंधित तलाठ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सुमारे १९ कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. या निधीतून गावातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची तरतूद करण्यात आली होती. शेतकऱ्यांशिवाय गावातील इतरही घटकांना या निधीतून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. मात्र मदत देताना दुजाभाव केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाने संबंधित तलाठ्यांंना नोटीस बजावली आहे. यातून मोठे घबाड हाती घेण्याची शक्यता आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्याशी संपर्क साधला असता निधी वितरणाच्या यादीवर तलाठ्यांची स्वाक्षरी असल्याने नेमके काय घडले याची माहिती त्यांच्याकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)