शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

आधी प्रेमाने सांगू, नंतर शिवसेना स्टाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:02 IST

जनतेने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडले आहे. त्या जनतेचा प्रथम आदर करतो. जनता आपल्या कामासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवते. अधिकाऱ्यांनी जनतेच्या कामांना प्राधान्य द्यावे. अन्यथा आपल्याकडे तक्रार आल्यास आधी प्रेमाने आणि नंतर शिवसेना स्टाईलने अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्तर दिले जाईल, असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देखासदारांचा इशारा : महागाव येथे रसाळी कार्यक्रमात टोलेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : जनतेने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडले आहे. त्या जनतेचा प्रथम आदर करतो. जनता आपल्या कामासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवते. अधिकाऱ्यांनी जनतेच्या कामांना प्राधान्य द्यावे. अन्यथा आपल्याकडे तक्रार आल्यास आधी प्रेमाने आणि नंतर शिवसेना स्टाईलने अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्तर दिले जाईल, असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी दिला.येथे आयोजित जाहीर सत्कार व रस पोळी जेवणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तालुक्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांना कर्ज वाटप, घरकुलाचे रखडलेले हप्ते, कृषीपंपांना वीज पुरवठा, अशा किती तरी मागण्याचे निवेदन लोकांनी खासदार पाटील यांना दिले. खासदार पाटील यांनी प्रशासनाकडून तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अनुशेष जाणून घेतला. नंतर आमदारांच्या मदतीने लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या तालुक्यातील अनुशेष दूर करण्याची ग्वाही दिली.दर तीन महिन्याला जनता दरबार, तालुका तेथे जनसंपर्क कार्यालय राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांना सांगितलेल्या कामाचा आढावा जनता दरबारातून घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य महागाव-उमरखेड विधानसभा मतदार संघाने दिले. याची आपण कायम जाणीव ठेवणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. आमदार राजेंद्र नजरधने, शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, डॉ.विश्वनाथ विणकरे, भाविक भगत, जगदीश नरवाडे, रामराव नरवाडे, समाधान ठाकरे, प्रमोद भरवाडे, सुदाम खंदारे, सुनील नरवाडे, अशोक तुमवार, लक्ष्मीबाई पारवेकर, सीमा जाधव, उज्वला भारती, नीलू सोयाम आदी मंचावर उपस्थित होत्या.

टॅग्स :Hemant Patilहेमंत पाटील