शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

तुरीचा हमीदर घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Published: February 02, 2017 12:20 AM

गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यावर्षी तुरीची दुप्पट लागवड झाली. तरी अतिपावसाने ुतुरीचे पीक हातून गेल्यामुळे उत्पादन निम्म्यावर आले.

यवतमाळ : गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यावर्षी तुरीची दुप्पट लागवड झाली. तरी अतिपावसाने ुतुरीचे पीक हातून गेल्यामुळे उत्पादन निम्म्यावर आले. असे असतानाही खुल्या बाजारात तुरीचे दरही निम्यावर आले आहेत. हे दर हमीदराच्याही खाली घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना जबर नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. गतवर्षी १० हजार रूपये क्विंटलपर्यंत वर चढलेली तूर घसरून पाच हजारापर्यंत खाली आली होती. या दरातही आणखी घसरण नोंदविण्यात आली आहे. हे दर ५२०० रूपयावरून ४४०० रूपयांपर्यंत खाली आले आहेत. यामध्ये ८०० रूपयांची घसरण झाली आहे. केंद्र शासनाने तुरीला ५०५० रूपये क्विंटलचा हमीदर जाहीर केला आहे. तरी खुल्या बाजारात सहकाराच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे. हमीदराच्या खाली तुरीची बोली लावली जात आहे. अडचणीतील शेतकऱ्यांचे यातून मोठे नुकसान झाले आहे. खुल्या बाजारात दर घसरल्याने शेतकऱ्यांना नाफेडला तूर विकण्याखेरीज पर्याय राहीला नाही. यामुळे नाफेडच्या केंद्राकडे शेतकऱ्यांचा मोर्चा वळला आहे. सध्या नाफेडने ५०५० रूपये क्विंटल दराने खरेदी सुरू केली आहे. यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहे. १२ टक्के ओलावा आणि चाळणी करून या तुरीची खरेदी केली जाणार आहे. (शहर वार्ताहर)