शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

मंगरुळपीरजवळ मोठा अनर्थ टळला!

By admin | Published: June 27, 2017 9:17 AM

कठडे नसलेल्या पुलावर अधांतरी राहिली बस ; ४२ प्रवासी बचावले!

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : शहरालगत असलेल्या मानोरा रस्त्यावरील स्वासीन नदीवरील पुलाला कठडे नसल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस सरळ अधांतरी लटकत राहिली. यावेळी अनेकांना ह्यकाळ आला होता, पण वेळ आली नव्हतीह्ण याचा प्रत्यय सोमवारी आला. केवळ दैव बलवत्तर म्हणून एसटी बसमधील ४२ प्रवासी सुखरूप बचावले.अकोल्याहून दिग्रसकडे जाणारी एम.एच. ४० एन-९७२० क्रमांकाची एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने मनोरा रस्त्यावरील पुलाच्या कोपऱ्याला जाऊन धडकली. अर्धी बस पुलाखाली आणि अर्धी पुलावर अशा अवस्थेत बस लटकली. बसमध्ये ४२ प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या पुलाला कठडा नसल्यामुळे हा अपघात झाला. कठड्याच्या आवश्यकतेसंदर्भात ह्यलोकमतह्णने यापूर्वी वृत्त प्रकाशित केले आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच अद्याप या पुलाला कठडे लावण्यात आलेले नाहीत.