शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

सामाजिकतेचे भान ठेवणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:13 PM

प्रत्येक समाजात चांगले आचार-विचार आहेत. विविध समाजाच्या रूढी, परंपरा जपल्या पाहिजे.

ठळक मुद्देसुप्रिया सुळे : आर्णी येथे कार्यकर्त्यांशी साधला संवाद

आॅनलाईन लोकमतआर्णी : प्रत्येक समाजात चांगले आचार-विचार आहेत. विविध समाजाच्या रूढी, परंपरा जपल्या पाहिजे. पण शासनाने धोरणात्मक बदल करताना सामाजिकतेचेही भान जपणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.शनिवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार ख्वाजा बेग यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विविध विषयांवर चर्चा करताना त्यांनी समाजाच्या प्रश्नांवरही आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ट्रिपल तलाकवर सभागृहात मत व्यक्त करताना आपण आई, पत्नी व मुलगी आहो याचा विचार डोक्यात आला आणि या विषयावर परखड मत व्यक्त केले. आपण मांडलेल्या मताविषयी कुणाला काय वाटेल, याचा विचार केला नाही. मुस्लीम समाजातील महिलांनी पत्र पाठवून आपले अभिनंदन केले. त्यामुळे मी स्वत:ला धन्य समजते, असे त्या म्हणाल्या.आमदार ख्वाजा बेग यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. त्यांच्या कार्याचा पक्षाला निश्चितच फायदा होत आहे, असे सांगून पुन्हा आर्णीला येण्याचे आश्वासन देत नागपूरसाठी त्या रवाना झाल्या. यावेळी मुस्लीम समाजातील महिलांनी खासदार सुप्रिया सुळे यांना अभिनंदनाचे पत्रही दिले.यावेळी माजी आमदार संदीप बाजोरिया, डॉ. आरती फुफाटे, ययाती नाईक, क्रांती धोटे, नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते चिराग शहा यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.