शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

स्कॅ्रप बसच्या बदल्यात नाममात्र पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 8:14 PM

दहा लाख किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर एसटी बस स्क्रॅप (भंगारात) केली जाते. फारच फार झाले तर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दोन लाख किलोमीटर वाढवून घेतले जाते. गेली अनेक वर्षांपासून नवीन बसेस यवतमाळ विभागाला अपवादानेच देण्यात आल्या आहे. गेली पाच ते सात वर्षांपासून ही गती अतिशय कमी आहे. इतर विभागात दीड-दोन लाख किलोमीटर वापरल्या जावू शकणाऱ्या बसेस यवतमाळ विभागाला मागील काही काळात देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देफेऱ्यांवर परिणाम : उत्पन्नाची बाजू कमकुवत, प्रवाशांना करावा लागतो गैरसोयीचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उपप्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) नियम पाळून एसटी बसेस भंगारात काढल्या जातात. त्या तुलनेत नवीन बसेस पुरविल्या जात नाही. पुरविल्या तरी एखाद्या विभागाने वापरलेल्या आणि वाढवून घेतलेल्या किलोमीटरच्या बसेस मस्तकी मारल्या जातात. याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होत असल्याचे सांगितले जाते. सध्या लॉकडाऊनचा काळ असल्याने ही समस्या जाणवत नसली तरी इतर काळात मात्र तीव्रतेने दिसून पडते.दहा लाख किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर एसटी बस स्क्रॅप (भंगारात) केली जाते. फारच फार झाले तर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दोन लाख किलोमीटर वाढवून घेतले जाते. गेली अनेक वर्षांपासून नवीन बसेस यवतमाळ विभागाला अपवादानेच देण्यात आल्या आहे. गेली पाच ते सात वर्षांपासून ही गती अतिशय कमी आहे. इतर विभागात दीड-दोन लाख किलोमीटर वापरल्या जावू शकणाऱ्या बसेस यवतमाळ विभागाला मागील काही काळात देण्यात आल्या आहेत.भंगारात निघालेल्या बसेसची संख्या वाढत असतानाच विभागाचे निर्धारित किलोमीटर पूर्ण होत नाही. बसचा तुटवडा असल्याने फेºया वाढविण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पर्यायाने प्रवासी एसटीपासून दूर जात असल्याची ओरड आहे. नियमित असलेल्या बसफेऱ्या एसटी उपलब्ध नसल्याने रद्द केल्या जातात. यामुळे एसटीच्या उत्पन्नात घट येते. जुन्या बसेस मिळाल्याने अपेक्षित अ‍ॅव्हरेज मिळत नाही. इंधन खर्च वाढतो. भंगारात निघालेल्या बसेसच्या तुलनेत समप्रमाणात नवीन बसेस उपलब्ध करून दिल्यास उत्पन्न वाढण्यासोबतच प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे.

टॅग्स :state transportएसटी