शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

कळंबच्या चक्रवतीत तलावाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:43 IST

शहराची पाण्याची पातळी खोल चालली आहे. पाणीटंचाईला आतापासूनच सुरुवात झाली आहे. पाण्याची पातळी टिकून राहावी म्हणून तलावाचे पाणी चक्रवती नदीत सोडण्यात आले. परंतु पाणी साठविण्यासाठी व्यवस्थित बंधारे बांधले नसल्याने पाणी वाहून जात आहे.

ठळक मुद्देपाणी साठवण्याकडे दुर्लक्ष : सदोष बंधाऱ्यामुळे अपव्यय, अखेर नागरिकांनी घेतला पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : शहराची पाण्याची पातळी खोल चालली आहे. पाणीटंचाईला आतापासूनच सुरुवात झाली आहे. पाण्याची पातळी टिकून राहावी म्हणून तलावाचे पाणी चक्रवती नदीत सोडण्यात आले. परंतु पाणी साठविण्यासाठी व्यवस्थित बंधारे बांधले नसल्याने पाणी वाहून जात आहे.चक्रवती नदीला पाणी असले की, शहरातील पाण्याची पातळी वाढते. जलस्रोतांना पाणी येते. विशेष म्हणजे कळंब शहराला ज्या काही विहिरीतून पाणीपुरवठा होतो, त्या विहिरी चक्रवती नदी काठावर आहे. या विहिरीजवळ जास्तीत-जास्त पाणी कसे साठवून राहील, याकडे नगर पंचायतीने लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु त्यादृष्टीने कोणीही प्रयत्न केले नाही. त्यामुळे विनाकरण पाणी वाहुन जात आहे.नागरिकांनी घेतला पुढाकारनगरपंचायत प्रशासनाला सांगुनही काहीच करीत नसल्याने गावकऱ्यांनी पाणी थांबविण्यासाठी पन्नीचा वापर करुन बांध घातला. धोटे गुरुजी, प्रभाकर सहारे, गोलू धांदे, नानु धांदे, चंदु सहारे, लक्ष्मण गाढवे, नीलेश मोहुर्ले, मारोती सहारे, विजय ठेंगरी, मंगेश ठाकरे आदींनी पुढाकार घेतला. दिलीप बिल्डकॉनच्या कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले. नगरंपचायत मात्र गंभीर नाही, हे खेदाने म्हणावे लागेल.

टॅग्स :Waterपाणी