शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पिकांवर येणारी कीड हे शास्त्रज्ञांचे अपयशच..! अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 17:31 IST

Yavatmal : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विधान

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : सोयाबीनवर येलो मोडॉक आणि कापसावर खोड कीड सध्या आलेली आहे. हा रोग आजचा नाही गेल्या पाच- सात वर्षापासून हे संकट आहे. यावर संशोधन व्हायला पाहिजे तसे होत नाही. सोयाबीनवर येलो मोॉक तर कपाशीवर बोंडसड हे शास्त्रज्ञांचे अपयश आहे, अशी टिका अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी केली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते सोयाबीन पीक घेवून आले होते.

दरवर्षी शेतकरी या रोगापासून त्रस्त आहे. महागाव तालुक्यात मागील वर्षी यामुळे ४० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागानेच वर्तवला होता. तरी पण तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. चालू हंगामामध्ये पीक परिस्थिती वरवर चांगली असली तरी सोयाबीन पिकावर येलो मोझेंक आणि कापसावर बोंड सड आलेली आहे. यावर कृषी विभागाने ग्राम स्तरावर शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. उलट चालू हंगामामध्ये पीक परिस्थिती चांगली असल्याचा अहवाल शासनाला सादर केला. हा प्रकार हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्याची टिका अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी केली. 

येलो मोडॉक हा काही एका दिवसात येणारा रोग नाही तो येणार असल्याची पूर्वकल्पना पीक परिस्थितीवरून येते, तरीही कृषी विभागाचे अधिकारी, शास्त्रज्ञ उपाययोजना सांगत नाहीत है दुर्दैव असल्याचे सांगत येलो मोड़ॉक का येतो, त्यावर संशोधन का केले जात नाही. कापसावर बोंड आळी आली म्हणून कृषी विभागाचे अधिकारी सांगत असतात वास्तविक ही बोंड आळी नाही ते बोंडसड आहे. बोंड आळी ही बोंडावर तयार होते तर बोंड सड ही बोंडाच्या आतील भागात तयार होते यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहिजे, असे मतही देशमुख यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीYavatmalयवतमाळ