शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

‘गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 9:44 PM

भविष्यातील भीषण पाणीटंचाईवर यशस्वी मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘गाळ मुक्त तलाव, गाळ युक्त शिवार’ ही योजना अमलात आणली.

ठळक मुद्देकळंब येथे मार्गदर्शन : कार्यशाळेत विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या टिप्स

ऑनलाईन लोकमतकळंब : भविष्यातील भीषण पाणीटंचाईवर यशस्वी मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘गाळ मुक्त तलाव, गाळ युक्त शिवार’ ही योजना अमलात आणली. या माध्यमातून तलावाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ, तर शेतीची पोत सुधारण्यास मदत होईल. ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती आमदार डॉ.अशोक उईके यांनी केली.येथील तहसील कार्यालयातील सभागृहात ‘गाळ मुक्त तलाव, गाळ युक्त शिवार’ या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, राळेगावचे उपनगराध्यक्ष प्रफुल्लसिंग चव्हाण, कळंबचे तहसीलदार रणजित भोसले, राळेगावचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे, बाभूळगावचे तहसीलदार दिलीप झाडे, खरेदी विक्री संघाचे सभापती बालु पाटील दरणे, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ढोबळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, सुरेश केवटे, रुपेश राऊत उपस्थित होते.शेतकºयांनी तलावातील सुपिक गाळ आपल्या शेतीत नेण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे. या माध्यमातून तलावाची पाणी साठवण क्षमता तर वाढेलच पण शेतीची पोतही सुधारण्यास मदत मिळेल. एवढेच नाही, तर भविष्यातील पाणी टंचाईपासूनही परिसराला मुक्त करता येईल. शासनाकडून यासाठी डिझेलचा खर्च दिल्या जाणार आहे. पावसाळ्यापुर्वी जास्तीत-जास्त गाळ उपसण्याचा उद्देश ठेवण्यात आल्याची माहीती आमदार डॉ.उईके यांनी दिली. कार्यशाळेला कळंब, राळेगाव व बाभूळगाव तालुक्यातील कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.