शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

उजाला योजना नव्या स्वरुपात

By admin | Published: February 03, 2017 2:12 AM

केंद्र सरकार आणि महावितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उर्जा बचतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उजाला’

दुसरा टप्पा : केवळ ६५ रुपयात ९ वॅटचे दिवेयवतमाळ : केंद्र सरकार आणि महावितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उर्जा बचतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उजाला’ योजनेचा दुसरा टप्पा येत्या दोन-तीन दिवसात यवतमाळ शहरात राबविण्यात येत आहे. उल्लेखनिय म्हणजे एका बिलावर प्रत्येकी ६५ रुपयांप्रमाणे नऊ वॅटचे दहा दिवे मिळू शकतील. पहिल्या टप्प्यात सात वॅटच्या दिव्याची किंमत शंभर रुपये होती. त्यामुळे आता ही योजना अधिक ग्राहकाभिमुख करण्यात आली आहे.महावितरणच्या मुख्य कार्यालयासह शहरातील इतर ठिकाणी दिलेल्या पॉइंटवरून या दिव्यांची विक्री सुरू करण्यात येईल. राज्यात सध्या मुंबई, पणे, अहमदनगर व ठाणे येथे तर विदर्भात सध्या अकोला व अमरावतीला हा दुसरा टप्पा सुरू आहे. त्यानंतर आता यवतमाळचा समावेश करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांमध्येही टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या ‘एनर्जी इफीशीयन्सी सर्व्हिस लिमिटेड’ कंपनीमार्फत ही योजना देशपातळीवर राबविली जात आहे. नागरिकांना एका विद्युत बिलावर ९ वॅटचे जास्तीज जास्त दहा बल्ब मिळू शकेल. विद्युत बिल नसल्यास आधार कार्ड अथवा दुसरे अधिकृत आयडी प्रुफही चालू शकेल. या योजनेमुळे उर्जा बचतीसह ग्राहकांच्या वी बिलात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत आर्थिक बचत होणार आहे. शहरातील हजारो वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ यापूर्वी घेतला आहे. यापूर्वी सात वॅटचा बल्ब १०० रुपयाला होता. यामध्ये आता मोठा बदल करण्यात आला असून केवळ ६५ रुपयाला नऊ वॅटचा बल्ब मिळेल. दरम्यान बाजारात अशाचप्रकारचे चायनीज कंपन्यांचे दिवे असल्याने ग्राहकांनी ‘इएसएल’ मार्क बघूनच दिवे खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)