शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
4
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
5
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
9
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
10
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
11
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
12
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
13
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
14
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
15
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
16
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
17
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
18
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
19
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
20
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

उमरखेडचा पुरवठा विभाग उठला गरिबांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:44 AM

तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी रुजू होताच खासगी लोकांना तहसीलमधून हद्दपार केले होते. त्यामुळे जनतेला चांगली सेवा मिळेल, अशी ...

तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी रुजू होताच खासगी लोकांना तहसीलमधून हद्दपार केले होते. त्यामुळे जनतेला चांगली सेवा मिळेल, अशी धारणा होती. मात्र काहीही फरक न पडता उलट बाबूगिरीमुळे सामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. पैनगंगा अभयारण्याच्या बंदी भागातून गरीब, सामान्य नागरिक रोज ५० ते ६० किमीचा प्रवास करून, रोजंदारी बुडवून रेशन कार्डच्या कामासाठी उमरखेडला येतात. मात्र संबंधित लिपिक त्यांचे समाधान न करता ठरावीक एका खासगी व्यक्तीला भेटण्याचा सल्ला देत असल्याची चर्चा आहे.

तेच काम खासगी व्यक्तीकडून आल्यावर मात्र बाबूसाहेब करून देतात. यामुळे कुठे तरी पाणी मुरत आहे. खासगी व्यक्ती या कामासाठी हजारो रुपये घेत असल्याचे बोलले जाते. पुरवठा विभाग म्हणजे गरिबांचा अन्नदाता. नागरिकांना रेशन कार्ड ऑनलाइन देणे, नवीन रेशन कार्ड बनविणे, नाव वगळणे, दुय्यम रेशन कार्ड बनविणे यासाठी तहसीलमध्ये यावे लागते. मात्र, संबंधित बाबू नागरिकांवर उपकार करीत असल्याचा भावनेने बोलून काम न करताच त्यांना हुसकावून लावतो. त्यामुळे त्रस्त झालेले नागरिक खासगी एजंटच्या संपर्कात येऊन आपले काम करून घेण्याचा प्रयत्न करतात.