शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
3
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
4
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
5
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
7
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
8
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
9
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
10
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
11
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
12
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
13
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
14
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
15
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
16
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
17
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
18
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
19
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
20
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

विदर्भात दिवाळीत तापमान जाणार ३० अंशांखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 8:49 PM

येत्या दोन दिवसांत विदर्भात कमाल तापमान ३० अंशांपेक्षाही कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात ऑक्टोबर अखेरीस थंडीने चांगलाच जोर धरला आहे. इतर वेळी ४० अंशांच्या जवळपास असणारे जिल्ह्याचे कमाल तापमान आता चक्क ३२ अंशांपर्यंत उतरले असून, किमान तापमान १५ अंशांपेक्षाही कमी आहे. विशेष म्हणजे येत्या दोन दिवसांत कमाल तापमान ३० अंशांपेक्षाही कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सध्या दिवसाचे तापमान किंचित सुसह्य असले तरी सूर्यास्त होताच थंडीची हुडहुडी वाढत आहे. १ नोव्हेंबरपासून हे तापमान आणखी कमी होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. त्यामुळे आता खरीप हंगामातील तुरीचे पीक बहरलेले असताना ही थंडी तुरीच्या पिकासाठी उपयुक्त ठरणार आहे. थंडीमुळे सध्या जागोजागी शेकोटी पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर सर्दी, तापाचे रुग्णही वाढत आहेत.

टॅग्स :weatherहवामान