शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
2
Mithun Chakraborty: अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान, म्हणाले, "काळ्या रंगामुळे मला..."
3
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
4
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
5
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
6
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
7
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
8
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?
9
अयोध्या आणि बद्रीनाथमध्ये BJP चा पराभव; जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीने दिला आशीर्वाद
10
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
11
निवडणुकीपूर्वीची भाजपाची 'अशी' रणनीती; ज्यानं हरियाणात बिघडला काँग्रेसचा खेळ
12
जुलाना दंगल! Vinesh Phogat नं मारलं मैदान; WWE रेसलिंगमधील 'राणी'चं डिपॉझिट जप्त
13
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
14
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
15
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
16
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
17
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
18
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
19
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
20
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या

वॉटर कप स्पर्धा लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 9:57 PM

सध्या जिल्ह्यात पाणी समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे यावर्षी राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी येथे आयोजित आढावा सभेत केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : राळेगाव येथे घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : सध्या जिल्ह्यात पाणी समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे यावर्षी राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी येथे आयोजित आढावा सभेत केले.येथील वसंत जिनिंग सभागृहात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. डॉ.राजेश देशमुख म्हणाले, हमखास ९०० मिमी पाऊस पडणाºया आपल्या जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली. भविष्यातील मोठ्या संकटाची ही चाहूल आहे. यामुळे आपण वेळीच सावध होवून जलयुक्त शिवार शेततळे, शोषखड्डे, विहीर पुनर्भरण आदींच्या माध्यमातून आणि वॉटर कप स्पर्धेच्या साहाय्याने गाव पाणीदार करावे, असे आवाहन डॉ.देशमुख यांनी केले.या बैठकीला पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक डॉ.अविनाश पौळ, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, उषा भोयर आदी उपस्थित होते. डॉ.अविनाश पौळ यांनी वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करणे खूप खडतर असल्याचे सांगितले. मात्र स्पर्धेत सहभागी गावातील नागरिकांनी कुणाचीही वाट न बघता श्रमदान करण्याचे आवाहन केले. यावेळी गेल्यावर्षी वॉटर कप स्पर्धेत उत्कृष्ट कार्य करणाºया कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला. काही नागरिकांनी गावातील समस्या कथन केल्या. डॉ.पौळ यांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. संचालन संतोष शिरसाट तर आभार संगीता वासाडे यांनी मानले. बैठकीला स्पर्धेतील गावांचे प्रतिनिधी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक उपस्थित होते.