शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकत्र्याचा सन्मान करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : गेल्या पाच वर्षात भाजपने सूडाचे राजकारण केले. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकत्र्याना निवडून निवडून त्यांचा छळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या पाच वर्षात भाजपने सूडाचे राजकारण केले. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकत्र्याना निवडून निवडून त्यांचा छळ करण्यात आला. त्यांची कामे जाणिवपूर्वक अडविण्यात आली. मात्र आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये प्रत्येक काँग्रेस कार्यकत्र्याचा सन्मान करू, अशी ग्वाही शुक्रवारी मंत्री-आमदारांनी जाहीरपणो दिली.महाविकास आघाडीसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर विदर्भातील काँग्रेसचे मंत्री, आमदार यांच्या सत्काराचा सोहळा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी येथे पार पडला. अध्यक्षस्थानी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद होते. विधानसभेत काँग्रेसचे अनेक उमेदवार अगदी थोडय़ा फरकाने पराभूत झाले. त्यामुळे आता पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबाबत यावेळी एकमत व्यक्त करण्यात आले. शिवाय, कार्यकर्ते हाच पक्षाचा आत्मा आहे. त्यामुळे सत्तेत आलो तरी कार्यकत्र्याना विसरून चालणार नाही. विविध समित्यांच्या माध्यमातून त्यांनाही सामावून घेतले पाहिजे, असा सूर सर्वच नेत्यांनी व्यक्त केला.यावेळी माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आपली वाटचाल कुठवर झाली, याचे सिंहावलोकन केले पाहिजे. या जिल्हय़ातील मतदार हुशार आहेत. निवडून दिले तर ते काँग्रेसचे सर्वच उमेदवार निवडून देतात. अन् पाडले तर सर्वच उमेदवार पाडतात. काँग्रेसमध्ये समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ते आहेत. पण तिकिट नाकारले की अपक्ष उभे राहायचे, हा मुर्खपणा आता थांबवला पाहिजे.माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे म्हणाले, आज काँग्रेस महाविकास आघाडीसोबत सत्तेत सहभागी झाले, हे ठिक आहे. पण जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समित्या अशा सर्व ठिकाणी काँग्रेस चौथ्या नंबरवर पोहोचली आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. जोर्पयत काँग्रेस ओबीसींना प्राधान्य देणार नाही, तोर्पयत पार्टीची स्थिती दुरुस्त होणार नाही. सोशल इंजिनिअरिंग होणो गरजेचे आहे. नेत्यांनी पक्षसंघटन वाढवावे : विजय दर्डागुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या संकटकाळात नेहमी पुढाकार घेतला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिङर यांनी जिल्हय़ातील कार्यकत्र्यामध्ये नवा उत्साह निर्माण केला आहे. आजच्या मेळाव्यातूनही त्यांनी नव्या उमेदीचा संदेश दिला आहे. सर्व मतभेद बाजूला ठेवून आता नेत्यांनी पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.मेळाव्यातून पुढे आलेल्या अपेक्षापक्षात निर्णय त्वरित झाले पाहिजेराज्य शासनाच्या योजनांचा प्रचार कार्यकत्र्यामार्फत कराजे नेते पक्षासाठी झटत नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेकाम करणा:या कार्यकत्र्याना विविध समित्यांमध्ये सामावून घ्यामुंबईत येणा:या कार्यकत्र्याचे काम झाले पाहिजे.प्रचाराच्या पद्धती बदला. सोशल मीडियावर प्रचार वाढविला पाहिजे