शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

मराठवाड्यातील कामगारांचे लोंढे विदर्भात

By admin | Published: November 21, 2015 2:48 AM

अपुऱ्या पावसाने मराठवाडयातिल शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतात पीक नसल्याने मजुरांच्या हातात काम राहीले नाही.

कामाचा शोध : साखर कारखाने, वीटभट्ट्या आणि कापूस वेचणीरूपेश उत्तरवार यवतमाळअपुऱ्या पावसाने मराठवाडयातिल शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतात पीक नसल्याने मजुरांच्या हातात काम राहीले नाही. यामुळे मजुरीच्या शोधात निघालेल्या मजुरांनी आपले गाव सोडले आहे. या कामाच्या शोधात मजुरांनी विदर्भात पाऊल ठेवले आहे. मजुरांचे लोंढे विदर्भाच्या दिशेने आगेकूच करीत आहे. साखर कारखाने, वीटभट्या आणि कापसाकरिता हे मजूर गावागावात काम शोधत आहे.रोजगार हमी योजनेतून कामाची हमी मजुरांना देण्यात आली आहे. तरी सध्या गावात काम उपलब्ध नाही. यामुळे मजूर कामाच्या शोधात विदर्भाकडे निघाले आहेत. प्रामुख्याने रस्त्यांच्या कामासाठी हे मजूर विदर्भात येत आहे. यासोबतच ऊसतोडीसाठी मजूर मोठ्या प्रमाणात साखर कारखान्याच्या क्षेत्रात वळले आहे. हिंगोली जिल्ह्यातील भटसावंगी तांडा गावातील शेतमजुरांनी गाव सोडले. हे मजूर वर्धा जिल्ह्यातील साखर कारखाण्यासाठी दाखल झाले आहे. त्यासोबत यवतमाळ जिल्ह्यातील वीटभट्टीवर काम करण्यासाठी काही मजूर जिल्ह्यात आले आहे. याचप्रमाणे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील कामगार कामाच्या शोधात उपराजधानीपर्यंत पोहचले आहेत. संपूर्ण परिवारच कामावरमजुरीच्या शोधात निघालेली मंडळी आबालवृध्दासह कामावर गेली आहे. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कामाच्या शोधावर निघालेली ही मंडळी जूनपर्यंत स्वगृही परतणार नसल्याचे देवीदास पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सरकारने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.